• Sat. Jul 11th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • राहाता मंडळ कार्यालयाचा अर्धन्यायिक निर्णय प्रथमच क्यूआर कोडच्या माध्यमातून देण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग

    राहाता मंडळ कार्यालयाचा अर्धन्यायिक निर्णय प्रथमच क्यूआर कोडच्या माध्यमातून देण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग

    मुंबई, दि. 26 : महसूल विभागामार्फत दिले जाणारे अर्धन्यायिक निर्णय प्रथमच क्यूआर कोडच्या माध्यमातून देण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग अहमदनगर जिल्ह्यातील राहाता मंडळ कार्यालयाने राबविला आहे. या कल्पक प्रयोगासाठी डॉ. मोहसीन युसुफ…

    मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी – महासंवाद

    कृषि विजेचा सर्वाधिक वापर असणाऱ्या पहिल्या तीन जिल्ह्यात सोलापूरचा समावेश आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सोलापूर जिल्ह्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. या योजनेतून शेतीला दिवसा विनाव्यत्यय वीज देता येणार…

    मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करुन कामे वेळेत पूर्ण करावीत- अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड – महासंवाद

    पुणे, दि. 26: मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करुन सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचना अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी दिल्या. पुणे विभागाची मान्सून पूर्व आढावा बैठक विधानभवन येथे…

    मुंबईत नोकरीसाठी आला, १० दिवसांत गावी गेला, मनात एका गोष्टीची भीती अन् तरुणाचं भयंकर पाऊल

    सातारा : २३ वर्षी युवकाने बेरोजगारीला आणि पोलीस भरतीत आलेल्या अपयशाच्या नैराश्याने टोकाचं पाऊल उचललं. राहत्या घरात गळफास लावून घेत त्याने आत्महत्या केली. हा तरुण विरळी (ता. माण) येथील राहणारा…

    मुहूर्त ठरला! शहरातील वाहतूक कोंडी होणार दूर , पुणेकरांसाठी Good News

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कायमची दूर करण्यासाठी बांधल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी आता १५ जुलैचा नवा मुहूर्त ठरला आहे. सर्व कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करा, अशा…

    केंद्र व राज्य शासनाप्रमाणे स्थानिक प्रशासनाने व्यापार सुलभीकरण करावे – राज्यपाल रमेश बैस

    मुंबई, दि. 26 : देशाला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट प्राप्त करण्यामध्ये व्यापाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. व्यापाऱ्यांचा संबंध स्थानिक प्रशासनाशी अधिक येतो. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाप्रमाणे स्थानिक प्रशासनामध्ये…

    वक्फ मंडळाचे जिल्हा कार्यालय रत्नागिरी येथे सुरु

    मुंबई, दि. 26 : शासनाने महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे जिल्हा स्तरावर कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय कार्यालय सुरू होत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना मशीद, दर्गा…

    ‘काजवा महोत्सव’ म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कार; राज्यात कुठे आणि कधी सुरु असतो?जाणून घ्या

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : वळवाच्या पावसाचे वेध लागल्याने सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत काजवांच्या मिलनाचा उत्सव सुरू झाला आहे. जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी लुकलुकणाऱ्या शेकडो काजव्यांमुळे झाडांना जणू दिव्यांची माळ घातली आहे, असे…

    मित्राने केला प्रणयचा घातपात, पट्टीचा पोहणारा लेक बुडाला कसा? कुटुंबाच्या शंकेने गूढ उकललं

    रायगड, दिघी : कोकणात रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात कुडकी धरणात बुडून १९ वर्षीय तरुणाचा झालेला मृत्यू हा अपघात नसून घातपातच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. याप्रमाणे दोन जणांवर कलम ३०४…

    नितीन गडकरी धमकी प्रकरणी चौकशीसाठी NIAचे पथक नागपुरात; जाणून घेतली कांथाची जन्मकुंडली

    Nagpur News : एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडून कांथाची माहिती घेतली. आत कोणीही येऊ नये म्हणून सहा तास बंदद्वार विचारपूस करण्यात आली. एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी केली ६ तास चौकशी नागपूर : केंद्रीय परिवहनमंत्री…

    You missed