• Wed. Jul 8th, 2026

    सामजिक

    • Home
    • नाईक व लेंडी तलावांच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन – महासंवाद

    नाईक व लेंडी तलावांच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन – महासंवाद

    नागपूर, 14 : केंद्र शासनाच्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत शहरातील नाईक व लेंडी तलावाच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यक्रमाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. येत्या काळात या दोन्ही तलावांमध्ये स्वच्छ व…

    पालकमंत्र्यांच्या वाहनाला मारला कट, सिनेस्टाइल पाठलाग करून पकडले, धक्कादायक प्रकार उघड

    नाशिक :पालकमंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यातील वाहनाला कट मारून पळणाऱ्या वाहनाचा दादा भुसे यांनी सिनेस्टाइल पाठलाग करून पकडले आहे. कट मारून पळणाऱ्या पिकअप वाहन चालकाला पकडल्यानंतर एक धक्कादायक बाब समोर…

    कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं: महाडिक-पाटील वाद शिगेला, दोघेही बिंदू चौकात आले मात्र…

    कोल्हापूर :माजी आमदार अमल महाडिक यांनी दिलेलं चॅलेंज आमदार सतेज पाटील गटाने स्वीकारल्याने कोल्हापुरातील राजकारण आज दिवसभर चांगलच तापल होतं. प्रचार शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी माजी आमदार अमल महाडिक यांनी बिंदू…

    चंद्रपूरकरांवर सूर्य कोपला… जगातील सर्वात 'हॉट' शहर, तापमानवाढीचं कारण अखेर समोर

    चंद्रपूरःराज्यातील तापमानाचा पारा वाढला आहे. उकाड्याने सारेच नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भाततर उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत. जगातील सर्वाधिक उष्ण शहर अस ठळक अक्षरात चंद्रपूर शहराचं नाव कोरलं गेल आहे.…

    शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं होत नाहीत, आता काढणार वरात मोर्चा; स्वाभिमानीची मोठी मागणी

    सांगली :शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत, ही आता एक सामाजिक समस्या बनली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलाबरोबर लग्न करणाऱ्या मुलीच्या नावावर राज्य सरकारने दहा लाख रुपये आणि मुलीच्या वडिलांच्या नावावर पाच…

    कॉलेजकडे जाऊ असे सांगत युवकाला गाडीत बसवले, पुढे घडला धक्कादायक प्रकार

    बारामती :बारामतीत एका युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. चाकूचा धाक दाखवत या युवकाला गाडीतून नेले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी माळेगाव…

    व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प राबविणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद

    मुंबई, दि. 14 : राज्यात वाघांसोबतच वन्य हत्तींची संख्यादेखील वाढत असून त्यांचा वावर नियंत्रित करून संवर्धन करण्यात येणार आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या…

    महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या तयारीचा मंत्री शंभूराज देसाई व रविंद्र चव्हाण यांनी घेतला आढावा – महासंवाद

    ठाणे, दि. १४ (जिमाका) : नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या तयारीचा आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व अन्न, नागरी पुरवठा…

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन – महासंवाद

    मुंबई, दि. १४ : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि. 14) राजभवन येथे डॉ. आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण…

    राज्याला सुसज्ज, प्रशिक्षित व आधुनिक अग्निशमन दल असणे आवश्यक- राज्यपाल रमेश बैस – महासंवाद

    मुंबई, दि. १४ : शहरांची लोकसंख्या वाढत आहे. मुंबई शहर ऊर्ध्व दिशेने वाढत आहे. उद्योगविश्व देखील झपाट्याने वाढत आहे. अशावेळी सर्व प्रकारच्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याला सुसज्ज, पुरेसे मनुष्यबळ असलेले…

    You missed