• Thu. Jul 9th, 2026

    सामजिक

    • Home
    • आई-वडिलांना न सांगता गेला, पुन्हा परतलाच नाही; १६ वर्षीय मुलाचा धरणात बुडून करुण अंत

    आई-वडिलांना न सांगता गेला, पुन्हा परतलाच नाही; १६ वर्षीय मुलाचा धरणात बुडून करुण अंत

    नाशिक: नाशिकसह सर्वत्र मुस्लिम बांधवांचा पवित्र असा रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. परंतु नाशिकमध्ये या ईदच्या सणाला एका मुलाचा मृत्यू झाला आहे. ईद निमित्त गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरकडे…

    मुलांमध्ये विज्ञान शिक्षणाची गोडी वाढविण्यासाठी विज्ञान कथा, कादंबरी उपयुक्त – राज्यपाल रमेश बैस

    मुंबई, दि. २२ : विज्ञानकथा व विज्ञान कादंबरी वर्तमानातील चिंता – व्यथा विसरायला लावून त्या वाचकाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात. मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढविण्यासाठी विज्ञान कथा व विज्ञान कादंबरी…

    राजधानीत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

    नवी दिल्ली दि. २२ : महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी…

    नूतन इमारतीतील अद्ययावत सुविधांचा न्यायालयीन प्रकरणे जलद गतीने सोडविण्यासाठी वापर करा – न्यायमुर्ती संजय व्ही. गंगापुरवाला

    मुंबई दि. २२ : सद्यस्थितीतील न्यायालयीन प्रणाली व त्या अनुषंगाने या नुतन इमारतीतील अद्ययावत सुविधा यांचा न्यायालयीन प्रकरणे जलद गतीने चालविण्यासाठी वापर करावा, असे मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी न्यायमुर्ती संजय…

    दीड मिनिटात यादवला आस्मान दाखवलं, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे सोन्याच्या गदेसाठी भिडणार

    प्रसाद शिंदे, अहमदनगर :छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेला कालपासून अहमदनगरमध्ये सुरुवात झाली. जवळपास बाराशे मल्ल या कुस्ती स्पर्धेसाठी हजर झाले आहेत. महाराष्ट्र केसरी २०२३ चा विजेता शिवराज राक्षे याने अवघ्या…

    प्रधानमंत्री किसान सन्मान निधी १ कोटी १० लाख शेतकऱ्यांना लाभ – कृषि आयुक्त सुनील चव्हाण

    पुणे, दि. २२ : शेती व्यवसायाचा सन्मान म्हणून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत राज्यातील १ कोटी १० लाख ३९ हजार शेतकऱ्यांना *२३ हजार कोटी इतका लाभ देण्यात…

    वादळी पावसामुळे शेतकरी व नागरिकांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे तात्काळ करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. २२ : चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे, या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश वने व सांस्कृतिक कार्य…

    मुंबई, पुणे आणि ठाणेसह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्यावे – आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत

    पुणे, दि. २२ : मुंबई, पुणे आणि ठाणेसह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. कोविड १९ च्या…

    माणुसकीला काळिमा, भीक मागणाऱ्या मुलीला घरी आणले, काम दिले, लग्नही लावले, पण तिने केले…

    मुंबई : मुंबई उपनगरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. घरात गेल्या २५ वर्षांपासून काम करणाऱ्या मोलकरणीने सोन्याची चेन आणि मोबाइल फोनसाठी मालकिणीचा खून केला. ही धक्कादायक घटना मालाड येथे…

    अक्षय्य तृतीयेनिमित्त देवळात निघाले, वाटेत खजिनदाराचा मृत्यू, एसटीच्या बंपरखाली अडकून पडले

    रत्नागिरी/दापोली :दापोली तालुक्यात दाभिळ पांगारी येथे एसटी बस व मोटार सायकल यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिलिंद रामचंद महाकाळ…

    You missed