मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद
प्रशासकीय गतिमानता, सुसूत्रतेसाठी मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना उपविभागांचे स्वतंत्र विभाग;विभागांची संख्या ४५ होणार प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…
गायमुख ते फाउंटन हॉटेल बोगदा, भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रो विस्ताराला मुख्यमंत्र्यांची मान्यता – महासंवाद
मुंबई, दि. ९: मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग व फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या 17 हजार 36 कोटी; तसेच…
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA चं पथक धाड टाकण्यासाठी गेलं; पण कसाबसा वाचला जीव, महिला अधिकाऱ्याला भयंकर अनुभव!
FDA Raid News: गुंडांनी त्यांची भरधाव स्कॉर्पिओ थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. हा जीवघेणा हल्ला पाहून काही अधिकाऱ्यांनी जवळच असलेल्या मंदिराच्या मागे पळून जाऊन स्वतःचा जीव वाचवला. तुकाराम मुंढेंचा…
उमरखाडीतल्या 81 जुन्या इमारती पडणार, म्हाडा उभारणार 40 अन् 81 मजल्यांचे 7 गगनचुंबी टॉवर्स, पण निवासी रहिवाशांना काय मिळणार?
दक्षिण मुंबईत म्हाडाने आता नव्या प्लॅनसह पुनर्विकासाचा आराखडा बनवण्याची तयारी सुरु केली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतींच्या जागेवर आता म्हाडाकडून सात गगनचुंबी इमारती उभारण्याचा मोठे नियोजन केले आहे. (फोटो– महाराष्ट्र…
‘दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विजय कोळेकर यांची विशेष मुलाखत – महासंवाद
मुंबई, दि. ९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळेकर यांची हवामान…
पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीसाठी आय.एम.आय.एस प्रणालीत पूर्ण माहिती भरावी – मंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद
मुंबई, दि. ९ : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सहा गावांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित गावामधील योजनांची कामे पूर्ण क्षमतेने चालू आहेत, तसेच योजनेच्या अंमलबजावणी…
Beed Farmers Protest | शेतकरी आक्रमक,परळीच्या कृषी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा ठिय्या
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे वाटप केले जात आहे परंतु या वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप करत बीडच्या परळीतील कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले… या ठिकाणी उपस्थित असलेल्या तालुका…
Shaktipeeth Highway ला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टवर सडकून टीका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jun 2026, 2:27 pm #kolhapur #shaktipeethhighway #farmerprotest #farmeragainstshaktipeeth #devendrafadnavis #bjpकोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात आला आहे. आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली…
पुण्यात पाणीकपात जाहीर! येत्या 15 जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा; सर्वपक्षीय बैठकीत निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे: मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब आणि खडकवासला धरण साखळीतील झपाट्याने घटणाऱ्या पाणीसाठ्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीची कुऱ्हाड कोसळली आहे. शहरात येत्या सोमवारपासून ( १५ जून) एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा…
राष्ट्रपतींच्या हस्ते शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान – महासंवाद
नवी दिल्ली, दि. ९ : महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील रहिवासी तथा महार रेजिमेंटच्या पहिल्या बटालियन, राष्ट्रीय रायफल्सचे शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरुद्ध लढताना दाखविलेल्या अद्वितीय…