• Tue. Jul 7th, 2026

    MH LIVE NEWS

    • Home
    • मुंबई तापली! कमाल तापमान वाढतेच; पुढचे ४ दिवस अधिक उष्णतेचे, वाचा इतर जिल्ह्यांची स्थिती…

    मुंबई तापली! कमाल तापमान वाढतेच; पुढचे ४ दिवस अधिक उष्णतेचे, वाचा इतर जिल्ह्यांची स्थिती…

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा चढला आहे. मुंबईमध्ये शनिवार आणि रविवारी दोन्ही दिवशी कमाल तापमान ३६ अंश पार झाले होते. या आठवड्यात…

    सेक्रेटरीसोबत राहण्यासाठी दादरच्या व्यावसायिकाने संसार मोडला, आता कोर्टाचा पत्नीला दिलासा

    मुंबई : सेक्रेटरीसोबत राहण्यासाठी मुंबईकर व्यावसायिकाने ६१ वर्षीय पत्नीला सोडलं. मात्र फिर्यादी गृहिणीच्या वैद्यकीय गरजा विचारात घेत सत्र न्यायालयाने तिच्या पतीला मासिक ३० हजार रुपये देखभाल खर्च देण्याचा आदेश दिला…

    संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी बोलताना सुरक्षारक्षकाने हटकलं, प्रीतम मुंडे प्रचंड संतापल्या

    बीड: सध्या बीड जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ माजला आहे. अनेक शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान देखील झालाय यात रात्री झालेल्या पावसाने मनुष्यहानी आणि जनावरांचे दगावल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे .या सगळ्याचा आढावा घेत…

    सुट्टीसाठी आलेल्या जवानाने गळफास घेऊन आयुष्य संपवलं, कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील घटना

    कोल्हापूर: बदली झाल्याने सुट्टीसाठी घरी आलेल्या भारतीय सैन्यातील एका जवानाने टोकाचे पाऊल उचलत जनावरांच्या गोठ्यात गळफास लावत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवानंद मल्लाप्पा आरबोळे (वय २३, राहणार…

    सातारा-जावळीत राष्ट्रवादीची ताकद वाढली, अजितदादांच्या उपस्थितीत अमित कदमांची घरवापसी

    सातारा: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत रविवारी अमित कदम यांचा पक्षप्रवेश पार पडला. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अमित कदम यांच्या राष्ट्रवादीतील घरवापसीमुळे आगामी काळात सातारा-जावळीतील…

    सोलंकी प्रकरणाला नवा ट्विस्ट; २ महिन्यांनी वर्गमित्राला अटक, चिठ्ठीत दर्शनने काय लिहिलेलं?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पवई आयआयटीमधील विद्यार्थी दर्शन सोलंकी याच्या आत्महत्येच्या सुमारे दोन महिन्यानंतर पोलिसांनी अरमान खत्री या विद्यार्थ्याला अटक केली आहे. अरमान हा देखील आयआयटीमधील विद्यार्थी असून,…

    पनवेलकरांनो, पाणी जपून वापरा! हे दोन दिवस ४८ तासांसाठी पाणीपुरवठा बंद

    म. टा. वृत्तसेवा, पनवेल : शहरात मागील काही दिवसांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढू लागल्या असतानाच, सोमवार आणि मंगळवारी पाण्याचा तुटवडा सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नवी मुंबई…

    पतीने हळदी- कुंकू, टाचण्या, राख टाकून केला जादूटोणा; विवाहितेची पोलिसात तक्रार

    सातारा : राहत्या घरासमोर रात्रीच्या वेळी पतीने हळदी- कुंकू, टाचण्या, राख टाकून जादूटोणा केल्याची तक्रार विवाहिता उज्ज्वला पद्ममाकर जाधव (वय ३५, रा. कारंडवाडी, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात…

    पारसच्या दुर्घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न, ७ लोकांचा मृत्यू; वाचा, असा आहे संपूर्ण घटनाक्रम

    अक्षय गवळी, अकोला : अकोला जिल्ह्यात आज सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असलेलं पारस गावात बाबूजी महाराज संस्थान या संस्थांमध्ये…

    हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी खड्डा खोदून काढतात पाणी, पाणी टंचाईमुळे मुलांची लग्नं रखडली

    अकोला : पाणीटंचाईमूळ राज्यातील एका गावात गावकऱ्यांना अनेक समस्येला सामोरे जावे लागतं आहे. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कवठा हे गाव. गावात एक विहीर अन् धरण असून ह्या विहिरीला पाणी…