• Thu. Jul 9th, 2026

    MH LIVE NEWS

    • Home
    • शिंदे सरकारला हायकोर्टाचा मोठा दिलासा, मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या २२७ राहणार

    शिंदे सरकारला हायकोर्टाचा मोठा दिलासा, मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या २२७ राहणार

    मुंबई :मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्या २३६ वरून पुन्हा २२७ करण्याच्या एकनाथ शिंदे सरकारच्या निर्णयाविरोधातील दोन्ही रिट याचिका मुंबई हायकोर्टाने सोमवारी फेटाळून लावल्याने महापालिका निवडणुकीची अनिश्चितता कायम राहिली आहे. शिवाय ही…

    अहमदनगरच्या शेतकऱ्याचं पुढचं पाऊल, पिवळ्या कलिंगडाची शेती;पुण्या-मुंबईसह राज्याबाहेर मागणी

    अहमदनगर : एका तरुण शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने शेती करत सर्व शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. टाकळीमानुर येथील युवा शेतकरी संदीप रोडे यांनी त्यांच्या दीड एकर शेती क्षेत्रामध्ये पारंपारिक शेतीला फाटा देत…

    ‘नमो आवास’ योजनेंतर्गत तीन वर्षात १० लक्ष घरे निर्माण होणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. १७ : घर हे प्रत्येकाचं स्वप्न असते. ही स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सर्वांसाठी घरे’ ही महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. राज्य शासनसुद्धा नागरिकांना घरकुल उपलब्ध…

    गावच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याची आवश्यकता -पालकमंत्री मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. १७ : गावातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.…

    संविधानामुळे सर्वांना अधिकार, मूलभूत कर्तव्याची जाणीव – पालकमंत्री मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि.१७ : संविधानामुळे सर्वांना अधिकारासोबतच मूलभूत कर्तव्याची व विचारांची जाणीव झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची शिकवण सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री…

    राजकीय स्वार्थाशिवाय इतकी लोकं बोलावली जातात का? महाराष्ट्र भूषण दुर्घटनेवरुन राज यांचा निशाणा

    नवी मुंबई:आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राजभवनात बोलावून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देता आला असता. खारघरमध्ये इतकी लोकं बोलावून कार्यक्रम करण्याची काहीही आवश्यकता नव्हती, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. सकाळऐवजी हा…

    महाराष्ट्र भूषण दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, कल्याणमधील श्रीसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

    नवी मुंबई:खारघर येथील सेंट्रल पार्कमध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे ११ श्रीसेवकांचा मृत्यू झाला होता. हा मृतांचा आकडा आणखी वाढला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु…

    महत्त्वाची बातमी; माणकोलीजवळ पाइपलाइन फुटली, ठाण्यात मंगळवारी या वेळेपर्यंत पाणीपुरवठा बंद

    ठाणेःउन्हाळा वाढल्याने पाण्याची गरजही अधिकची निर्माण झाली आहे. जलबोगद्यांच्या दुरुस्तीमुळं आधीपासून पाणीकपात करण्यात आली आहे. तसंच, पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ३२ टक्केच जलसाठा शिल्लक असल्याने मेआधीच नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत…

    उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला; नांदेडच्या त्या शिवसैनिकांच्या मदतीला मातोश्री आली धावून

    नांदेड:शासकीय कामात अडथळा आणि बसच्या दगडफेकी प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या मदतीला मातोश्री संकटात धावून आली आहे. मातोश्रीवरुन आलेल्या सूचनेनंतर १९ पैकी १७ जणांच्या दंडाची प्रत्येकी…

    अतिउष्ण दिवस, श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास होईल हे सरकारला समजलं नाही का; वसंत मोरेंचा सवाल

    पुणे:नवी मुंबईच्या खारघर येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात झालेल्या दुर्घटनेत ११ श्रीसेवकांचा मृत्यू झाला. उष्माघातामुळे हे सर्वजण बेशुद्ध होऊन कार्यक्रम सुरु असलेल्या मैदानात कोसळले. यानंतर या सर्वांचा उपचारादरम्या मृत्यू झाला. महाराष्ट्र…

    You missed