आधी चाकणकर मग सुप्रिया सुळे आल्या, एकाच महोत्सवाचं दोनदा उद्घाटन का केलं?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Mar 2025, 9:15 am बारामती मधील शारदा प्रांगण येथे महिला आर्थिक विकास महामंडळ व बारामती नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नवतेजस्विनी जिल्हा महोत्सव 2025 चे उद्घाटन एकदा…
Uday Samant: प्रत्येक जिल्ह्यात बचत गटाचे मॉल, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा
Uday Samant: बचत गटांत सहभागी महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करून प्रत्येक जिल्ह्यात या बचत गटांचे मॉल राज्य सरकार उभारेल’, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. महाराष्ट्र टाइम्सuday samant मुंबई…
केंद्र सरकारने भारतरत्न देऊन अहिल्यादेवी होळकरांच्या कामाचा गौरव करावा; यशवंत सेनेची मागणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2025, 8:07 am पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांना भारतरत्न देण्याची मागणी यशवंत सेनेनं केली.अहिल्यादेवी होळकर यांच्या कामाचा गौरव केंद्र सरकारकडून करण्यात यावा अशी भूमिका यशवंत सेनेनं मांडली.३१…
स्त्रीशक्तीची उपेक्षाच! खासदारकीसाठी नाशिकमधून आतापर्यंत सहा महिलांनाच उमेदवारी
नाशिक : प्राचीन काळापासून नाशिकभूमीने स्त्रीशक्तीचा जागर केला आहे. मात्र, नाशिक लोकसभा मतदारसंघातून गेल्या १७ लोकसभा निवडणुकांत १७० उमेदवारांपैकी अवघ्या सहा महिलांनाच उमेदवारी देण्यात आली. हे प्रमाण फक्त साडेतीन टक्केच…
वकिलांनी निकालांवर टिप्पणी करू नये, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा सल्ला
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘आजकाल न्यायालयाच्या निकालांवर अनेकजण तोंडसुख घेतात. वकील संघटनांचे सदस्य व पदाधिकारीसुद्धा न्यायालयात प्रलंबित प्रकरणांवर तसेच न्यायालयाच्या निकालांवर टिप्पणी करीत आहेत, हे बघून मला फार वाईट वाटते.…
साहसी पर्यटनातही ‘नारीशक्ती’, दीड हजार किमीचा पल्ला गाठला, उपराजधानीतील महिला ठरल्या ‘बाइकर्स क्वीन्स’
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: साहसी पर्यटनात महिला कुठेही मागे नाहीत, हे दर्शविण्यासाठी सीएसी ऑलराउंडर्सने घेतलेल्या ऑल विमेन बाइकिंग टूरमध्ये नागपूरच्या सहा महिला बाइकर्सनी १ हजार ४४० किलोमीटरचे अंतर पूर्ण करत…
१रुपयात १०सॅनिटरी पॅड देण्याचा मनोदय,महिलांच्या सक्षम आरोग्यासाठी झटणाऱ्या वंदनाताईंची गोष्ट
समाजात बदल घडवण्याची सर्वात मोठी ताकद ही प्रशासकीय यंत्रणेकडे असते. या यंत्रणेत काम करणारी व्यक्ती जर अतिशय संवेदनशील आणि सामाजिकदृष्ट्या सजग असेल तर ती व्यक्ती मनात आले तर अशक्य गोष्ट…