पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांना भारतरत्न देण्याची मागणी यशवंत सेनेनं केली.अहिल्यादेवी होळकर यांच्या कामाचा गौरव केंद्र सरकारकडून करण्यात यावा अशी भूमिका यशवंत सेनेनं मांडली.३१ मे रोजी होणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी यशवंत सेनेनं केली.मध्य प्रदेश सरकार प्रमाणेच महाराष्ट्र सरकारने देखील चौंडीत एखादी कॅबिनेट बैठक घ्यावी अशी मागणीही करण्यात आली.