• Fri. Mar 13th, 2026

    uday samant news

    • Home
    • Ratnagiri News: ‘सकाळी आमच्याबरोबर आणि रात्री…’; महायुतीची घोषणा करताना उदय सामंतांनी केलेलं विधान चर्चेत

    Ratnagiri News: ‘सकाळी आमच्याबरोबर आणि रात्री…’; महायुतीची घोषणा करताना उदय सामंतांनी केलेलं विधान चर्चेत

    Uday Samant: रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीची घोषणा झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी केलेले…

    Uday Samant : ‘जर कोणाला खुमखुमी असेलच तर धनुष्यबाण कसा…’; कोकणात उदय सामंतांकडून भाजप-राष्ट्रवादीचा समाचार, कारण काय?

    Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी महायुतीतील भाजप व राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. सामंत यांनी टीका करणाऱ्यांना आक्रमक शैलीत उत्तर देण्याचे संकेत…

    ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर मोठा ट्विस्ट; शिंदेंचा खास माणूस राज ठाकरेंना भेटणार, म्हणाले, आमची मैत्री…

    ठाकरे बंधूंचे मनोमिलन झाल्यावर राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेला या युतीचा स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये फटका बसू शकतो. मात्र दोघ भावांच्या मनोमिलनानंतर शिंदेंचा खास माणूस राज ठाकरेंची भेट घेणार…

    ‘एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल’, जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना मंत्री उदय सामंत यांचा मोठा दिलासा

    Uday Samant Marathi News : रत्नागिरीत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनात पालकमंत्री उदय सामंत यांनी शिक्षकांना दिलासा दिला. शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले. अनेक वर्षांपासून…

    रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी उमेदवार कोण? उदय सामंतांनी सगळंचं सांगितलं

    रत्नागिरी: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून असणारा उमेदवार हा धनुष्यबाणावर की कमळावर निवडणूक लढवणार, याबाबत संभ्रम कायम असतानाच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवार हा धनुष्यबाणाच्या निशाणीवर लढणारा, असेल असा मोठा दावा…

    किरण सामंत यांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत, अनेकांच्या भुवया उंचावल्या, वाचा नेमकं काय म्हणाले?

    रत्नागिरी: गेले काही दिवस उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत हे सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ते…

    महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप, चार आमदार ठाकरेंची साथ सोडणार, मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

    म. टा. वृत्तसेवा, अमरावती : शिवसेनेचे (ठाकरे गट) दोन आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आणखी चार आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. या दाव्याने ते…

    You missed