Ajit Pawar | जमीन पाच एकर आणि ऊस हजार टन? अजित पवार म्हणाले तपासणी करणार
Maharashtra Times•31 Oct 2025, 7:52 pm Follow माळेगाव सहकारी साखर कारखाना गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आलाय.गळीत हंगामाचे मोळीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले.यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे…
राजू शेट्टींनी सरकारच्या निर्णयाचा कंडका पाडला; ऊस उत्पादक शेतकऱ्याला पुन्हा एकरकमी एफआरपी
Sugarcane FRP: राज्य सरकारने दोन टप्प्यांत एफआरपी देण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द केला असून, आता शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळणार आहे. महाराष्ट्र टाइम्सraju shetty new कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुंबई…
साखर कारखान्यांना दिलासा देणारी बातमी; मळी निर्यातीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
कोल्हापूर : मळी (मोलॅसिस) निर्यातीवर तब्बल ५० टक्के निर्यात कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे, देशांतर्गत प्रकल्पांसाठी मळी उपलब्ध होणार आहे. त्यातून, २५ कोटी टन अतिरिक्त इथेनॉलचे उत्पादन…
…तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही; राजू शेट्टींचं महत्त्वाचं वक्तव्य
कोल्हापूर: ‘आमदार प्रकाश आवाडे यांची देशाचे सहकारमंत्री; तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सलगी आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रुपये दुसरा हप्ता आणि चालू वर्षी…
आरोप करणाऱ्या आवाडेंना राजू शेट्टींची खुली ऑफर, म्हणाले- तसं असेल तर मी लोकसभा लढणार नाही
म टा प्रतिनिधी, कोल्हापूर: आमदार प्रकाश आवाडे यांची देशाचे सहकारमंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी सलगी असून राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना गतवर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रूपये दुसरा हप्ता…
स्वाभिमानीची पुढील दिशा ठरली, राजू शेट्टींनी साखर कारखानदारांविरोधात एल्गार पुकारला
कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २२ व्या ऊस परिषदेत आज राजू शेट्टींनी सरकारला आणि साखर कारखानदारांना धारेवर धरत स्वाभिमानीची पुढील दिशा स्पष्ट केले आहे. गेल्या…