• Sat. Sep 21st, 2024

sugarcane farmers

  • Home
  • साखर कारखान्यांना दिलासा देणारी बातमी; मळी निर्यातीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

साखर कारखान्यांना दिलासा देणारी बातमी; मळी निर्यातीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

कोल्हापूर : मळी (मोलॅसिस) निर्यातीवर तब्बल ५० टक्के निर्यात कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे, देशांतर्गत प्रकल्पांसाठी मळी उपलब्ध होणार आहे. त्यातून, २५ कोटी टन अतिरिक्त इथेनॉलचे उत्पादन…

…तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही; राजू शेट्टींचं महत्त्वाचं वक्तव्य

कोल्हापूर: ‘आमदार प्रकाश आवाडे यांची देशाचे सहकारमंत्री; तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सलगी आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रुपये दुसरा हप्ता आणि चालू वर्षी…

आरोप करणाऱ्या आवाडेंना राजू शेट्टींची खुली ऑफर, म्हणाले- तसं असेल तर मी लोकसभा लढणार नाही

म टा प्रतिनिधी, कोल्हापूर: आमदार प्रकाश आवाडे यांची देशाचे सहकारमंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी सलगी असून राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना गतवर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रूपये दुसरा हप्ता…

स्वाभिमानीची पुढील दिशा ठरली, राजू शेट्टींनी साखर कारखानदारांविरोधात एल्गार पुकारला

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २२ व्या ऊस परिषदेत आज राजू शेट्टींनी सरकारला आणि साखर कारखानदारांना धारेवर धरत स्वाभिमानीची पुढील दिशा स्पष्ट केले आहे. गेल्या…

You missed