केरळमधील मान्सून 2-3 दिवस लांबणीवर; मुंबईत घामाच्या धारा कायम, मान्सूनपूर्व सरींबाबत हवामान विभागाचा अंदाज
Monsoon Update: मुंबईत सध्या मान्सूनपूर्व सरींची प्रतीक्षा कायम असून आणखी चार ते पाच दिवस घामाच्या धारा कायम राहण्याची शक्यता आहे. केरळमधील मान्सूनचे आगमन लांबणीवर गेल्यामुळे राज्यातही मान्सून दाखल होईपर्यंत जून…
उकाड्याने मुंबईकर कासावीस, कमाल तापमानाचा पारा 40 अंशांहून अधिक; मान्सूनचे आगमन कधी होणार?
Weather Update: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे आता मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा केली जात आहे. पुढील काही दिवस पारा चाळिशीवर राहण्याचा अंदाज आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.…
उन्हाचा तडाखा कमी होणार! अंदमानात यंदा मान्सूनआगमन लवकर; काय सांगतो ‘स्कायमेट’चा अंदाज?
Maharashtra Weather: 10 मे 2026 रोजी, राज्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण राहणार असले तरी नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. स्कायमेटने जारी केलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे. म.…
Weather Alert: मुंबईत उष्णता वाढत असताना राज्याला दिलासा मिळणार! मेघगर्जनेसह पावासाची शक्यता; हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’
Maharashtra Weather: मे महिना सुरू झाल्यापासूनच राज्यात कुठे उष्णतेची लाट तर कुठे वादळी पाऊस कोसळत आहे. 6 मे, बुधवार रोजी, हवामान विभागाने तब्बल 7 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ दिला आहे. मुंबई:…
उन्हाचा तडाखा कमी होणार! राज्यात पुन्हा पावसाची शक्यता; काही दिवसांत मेघगर्जनेसह कोसळणार
Weather Update 27 March: गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये उष्ण वातावरणाचा यलो अलर्ट देण्यात आला असून उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. येत्या आठवड्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज…
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी पारा 36 अंशावर, पुण्यातही उन्हाचा चटका वाढला; उष्णतेने नागरिक हैराण
Weather Update 25 March: मुंबई, पुणे, ठाण्यासह रायगड जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. पण त्याचवेळी मध्य महाराष्ट्रासह कही जिल्ह्यांमध्ये येत्या 2-3 दिवसांत हलक्या सरींची अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे. (फोटो–…
मुंबईकरांचा जीव कासावीस, काही ठिकाणी पारा 39 अंशावर; हवामान विभागाचा ठाणे, रायगडसाठी अलर्ट
Mumbai Heatwave 24 March: मुंबईत सोमवारी तापमानात 3-4 अंशांनी वाढ नोंदवण्यात आली. गेल्या आठवड्यात पावासामुळे उतरलेले तापमान आता परत चढले आहे. हवामान विभागाने शहरात उष्णता वाढेल असा अंदाज वर्तवला आहे.…
काळजी घ्या! ४० दिवसांत महाराष्ट्रात उष्माघाताचे ३५७ रुग्ण, पुढील ३ दिवस राज्यासाठी महत्त्वाचे
मुंबईःमहाराष्ट्रासह संपूर्ण देशात तापमानाचा पारा वाढत आहे. उष्मा वाढत असल्याने राज्यातील नागरिकांचे आरोग्यही बिघडले ही. राज्यात ३५७ उष्माघाताचे संशयित रुग्ण आढळले आहे. तर, एक रुग्णांचे निदान झाले आहे. १ मार्च…