मुंबईकरांची चिंता वाढली, पाऊस लांबल्याने BMC जूनअखेरीस घेणार हा मोठा निर्णय
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पाऊस लांबल्याने आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट घोंघावत आहे. मात्र जूनअखेरीस सातही धरणांचा आढावा घेऊनच पाणीकपातीचा…
पाऊस लांबल्याने ठाणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचं सावट, काही दिवस पुरेल इतकाच जलसाठा
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : जूनचे १५ दिवस उलटले तरी अजूनही मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये तुरळक सरी वगळता पावसाने हजेरी लावलेली नाही. ठाणे जिल्ह्यास पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या ३०…