• Sat. Jun 6th, 2026

    monsoon

    • Home
    • २८३ इमारती धोकादायक! उल्हासनगरमधील स्ट्रक्चरल ऑडिटकडे दुर्लक्ष करणाऱ्या १४४ इमारतींना नोटीस

    २८३ इमारती धोकादायक! उल्हासनगरमधील स्ट्रक्चरल ऑडिटकडे दुर्लक्ष करणाऱ्या १४४ इमारतींना नोटीस

    म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर: पावसाळ्याच्या तोंडावर उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महानगरपालिकेच्या ताज्या अहवालाने नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. शहरातील तब्बल २८३ इमारती धोकादायक,…

    Maharashtra Weather: राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार, मुंबईला कोणता अलर्ट? हवामान विभागाचा ताजा अंदाज

    Mumbai Rain Update: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईतील तुरळक ठिकाणीही पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला…

    मध्य रेल्वे कधी सुरू होणार? मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती, ऐकाच!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Aug 2025, 8:44 pm मध्य रेल्वे कधी सुरू होणार? मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली महत्त्वाची माहिती, ऐकाच!

    पावसामुळे मध्य रेल्वेचा खोळंबा, गाडीसाठी वाट पाहत प्रवासी CST स्थानकावर बसून!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Aug 2025, 8:54 pm पावसामुळे मध्य रेल्वेचा खोळंबा, गाडीसाठी वाट पाहत प्रवासी CST स्थानकावर बसून!

    प्रशासन करतंय स्वच्छतेचा आटापिटा, पण महामार्गावर कचऱ्याचं साम्राज्य कायम

    Mumbai News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर ते सातिवली दरम्यान कचऱ्याचे मोठे ढिग साचले आहेत. यामुळे पावसाळ्यात पाणी साचून वाहतूक कोंडी होते. महामार्ग प्रशासनाने हे ढिगारे हटवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १५०…

    Monsoon : यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस? ‘स्कायमेट’ने वर्तवला प्राथमिक अंदाज, जाणून घ्या

    मुंबई : यंदा उन्हाळ्याचे दोन महिने कसे सरणार, या चिंतेत असलेल्या नागरिकांचे लक्ष भारतीय हवामान विभागाच्या पावसाच्या आगमनाच्या घोषणेकडे आहे. या पार्श्वभूमीवर ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेने यंदा समाधानकारक पावसाची शक्यता…

    Marathi News LIVE Updates: पावसाचा तुटवडा, जूनमधील दोन आठवडे कोरडेच

    कापसासाठी नव्हे तर रुईसाठी प्रति किलो हमीभाव जाहीर करा, शेती तज्ज्ञांची मागणी कापसासाठी नव्हे, तर रुईसाठी प्रति किलो हमीभाव जाहीर करा अशी मागणी शेतीतज्ज्ञ विजय जावंधिया यांनी केली आहे. केंद्र…

    गुड न्यूज, अखेर मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन,कुठंपर्यंत पोहोचला, जाणून घ्या अपडेट

    मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक जण ज्या गोष्टीची गेल्या काही दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत होता. तो दिवस आज उजाडला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. दक्षिण महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे.…

    बिपरजॉय चक्रीवादळामुळे गणपतीपुळेच्या समुद्रात महाकाय लाटा; दुकानांमध्ये पाणी घुसलं अन्…

    रत्नागिरी: बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्राला मोठी भरती येण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. कोकणातील गणपतीपुळे या पर्यटनस्थळ असलेल्या समुद्रकिनारी याचा मोठा फटका बसला आहे. समुद्राच्या पाण्यात अचानक वाढ झाल्याने भरतीचे…

    Jalgaon Rain: घराचे पत्रे हवेत, शेतातील ठिबकच्या नळ्या गायब, वादळी वाऱ्याचा कहर; शेतकरी हवालदिल

    जळगाव: जळगाव जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची दाणादाण उडाली. तसेच वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.अचानक दुपारी १२ वाजेच्या सुमारास…

    You missed