Manoj Jarange: मुंबईतील आंदोलनावर मनोज जरांगे ठाम, 12 सप्टेंबरच्या बैठकीत अंतिम निर्णय घेणार
म. टा. प्रतिनिधी, जालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिलीभगत आहे. शिंदे हे फडणवीस यांना विचारल्याशिवाय काहीही करीत नाहीत. मराठा आरक्षणाबाबत सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करीत आहे.…
Maratha Reservation: ओबीसी कोटा 27 ऐवजी 37 टक्क्यांपर्यंत का वाढवला नाही? मराठा आरक्षण प्रकरणी हायकोर्टाचा प्रश्न
Maratha Reservation: ओबीसी कोटा २७ टक्क्यांंवरुन ३७ टक्क्यांपर्यंत का वाढवण्यात आला नाही? असा सवाल उच्च न्यायालयाने सरकारसमोर उपस्थित केला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागांतील (हैदराबाद…
Manoj Jarange: मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; आंतरवाली सराटीत आजपासून आंदोलनास सुरुवात
म. टा. प्रतिनिधी, जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज पाटील जरांगे आज, शनिवारपासून (२९ ऑगस्ट) अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसणार आहेत. अंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. शिंदे समितीच्या…
महामोर्चावर ‘ओबीसी’ ठाम! मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत समाधान न झाल्याने संघटनांची भूमिका
OBC Mahamorcha: मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी संघटनांची बैठक झाली. त्यात विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली. OBC mahamorcha(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : राज्य सरकारने दोन सप्टेंबर रोजी…
विधिमंडळाचे आज विशेष अधिवेशन; शिक्षण आणि नोकरीत १० ते १२ टक्के आरक्षण? मराठा, ओबीसी समाजाचे लक्ष
मुंबई : मराठा आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी आज, मंगळवारी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत साधारणतः १० ते १२ टक्के स्वतंत्र…
सरकारची विश्वासार्हता कमी होतेय, तुम्ही राजीनामा द्या आणि नंतर बोला: विखे पाटील
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : ओबीसीचा मुद्दा पुढे करून आंदोलन सुरू आहे, याची काहीच गरज नव्हती. कारण दोन समाजात सुरू असलेला वाद निरर्थक आहे, असे सांगतानाच मंत्री छगन भुजबळ हे…
आरक्षणाच्या वादात महाराष्ट्र जळता ठेवण्याचे पाप भाजप आणि फडणवीसांचं : नाना पटोले
मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता भीषण आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनता दुष्काळ व महागाईत होरपळून निघाली आहे. महागाई व दुष्काळामुळे शेतकरी, कष्टकरी तसेच महिला व बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत.…