• Wed. Jul 22nd, 2026

    Maharashtra government decision

    • Home
    • अनुसूचित जमातीमधील व्यक्तींना धर्मांतरानंतरही सोयी-सवलती? राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची स्थापना

    अनुसूचित जमातीमधील व्यक्तींना धर्मांतरानंतरही सोयी-सवलती? राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची स्थापना

    Mumbai News : ​विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील आदिवासी व बिगर आदिवासींचे ख्रिस्ती धर्मगुरू, मिशनरी व त्यांच्या संस्थांनी प्रलोभने दाखवून धर्मांतर करण्यास भाग पाडल्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात…

    Farmer Loan Waiver: कशी असणार शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया? सरकारचा रोडमॅप तयार; सर्व प्रक्रिया ऑनलाइन, शासन निर्णय जारी

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ची अंमलबजावणी पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. या योजनेचा आढावा घेणे आणि आवश्यकतेनुसार निकषांमध्ये…

    Land Record Department: जमीन मोजणी, गावठाण नोंदी, नगर भूमापनासाठी सरकारचा मोठा प्लॅन; 50 नवी कार्यालयं, 10 हजार पदांवरही मोहर

    Land Record Department Maharashtra: राज्यातील जमीन मोजणी, हद्द निश्चिती, गावठाण नोंदी आणि नगर भूमापनाची रखडलेली कामे वेगाने मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. ५० नवीन भूमी अभिलेख कार्यालयांना मंजुरी देतानाच…

    Maharashtra Goverment : मंत्रालयात मंत्र्यांसोबत आता एकाच व्यक्तीला प्रवेश, उपस्थितीसाठी मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी अनिवार्य, गर्दी नियंत्रणासाठी मोठा निर्णय

    मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्र्यांसोबत केवळ एकाच व्यक्तीला प्रवेश मिळणार असून कार्यकर्त्यांच्या गराड्याला चाप बसणार आहे. मंत्रिमंडळ निर्णय(फोटो–…

    प्रस्तावित जनसुरक्षा कायदा विरोधात जनतेबरोबर उतरून लढा उभारू, शिक्षक संघटनेची भूमिका

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Apr 2025, 12:55 pm राज्यातील कोकणातील ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे. प्राथमिक शिक्षणा संदर्भातल्या एकूण आठ मागण्या शिक्षण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी…

    You missed