• Tue. Sep 8th, 2026
अजित पवारांनंतर राधाकृष्ण विखेंचं वादग्रस्त विधान; कर्जमाफीवरून उद्धव ठाकरेंना टोला

Maharashtra Times

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधान केलंय.सोसायटी काढायची, कर्जबाजारी व्हायचं आणि कर्जमाफी मागायची, असे ते म्हणाले.राधाकृष्ण विखेंनी केलेल्या या विधानामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.यावेळी विखेंनी उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावर देखील टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed