पुण्यात १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास, भारत सोडण्याच्या सूचना, जिल्हाधिकारी काय म्हणाले?
Authored byमानसी देवकर | Contributed byआदित्य भवार | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Apr 2025, 4:23 pm पहलगामच्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात कठोर पावलं उचलली जात आहेत.भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश…
महू-हातगेघर धरणग्रस्तांचे प्रश्न फास्ट ट्रॅकवर सोडवा, जितेंद्र डूडी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
सातारा : महू-हातगेघर धरणग्रस्तांचे उर्वरित पुनर्वसनाचे सर्व प्रश्न तीन महिन्यात निकाली काढण्यात येतील. कोणाचे प्रश्न प्रलंबित असतील त्यांनी आपले अर्ज संबंधित विभागाकडे दाखल करावेत. अधिकाऱ्यांनी कोणताही विलंब न लावता तातडीने…
साताऱ्याची सलोख्याची परंपरा महत्त्वाची,प्रशासनाची विनंती अन् सामाजिक संघटनांचा मोठा निर्णय
संतोष शिराळे, सातारा : पुसेसावळी (ता. खटाव) येथील रविवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात सामाजिक संघटना, पुरोगामी संघटनांसह राजकीय पक्षांच्यावतीनं मूक मोर्चाचं आयोजन शनिवारी करण्यात येणार होतं. उद्या निघणारा मोर्चा आयोजित…