• Sat. Mar 14th, 2026

    government of maharashtra

    • Home
    • कृषी अधिकारी व शेतकऱ्यांतील समन्वयासाठी कृषी खात्याचा महत्वपूर्ण निर्णय, काय आहे हा निर्णय, कसा होणार फायदा?

    कृषी अधिकारी व शेतकऱ्यांतील समन्वयासाठी कृषी खात्याचा महत्वपूर्ण निर्णय, काय आहे हा निर्णय, कसा होणार फायदा?

    Ahilyanagar News: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कृषी विभागाने आता सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी एकच मोबाईल नंबर देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांना आता अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या…

    दहा हजार कोटींची बिले थकली, दोन लाखावर छोटे कंत्राटदार कात्रीत, दिवाळी कशी साजरी करायची?

    कोल्हापूर : रस्ते, इमारत, पूल बांधणी, दुरूस्ती यासह विविध सरकारी कामांची तब्बल दहा हजार कोटींची बिले न मिळाल्याने राज्यातील दोन लाखांवर छोटे कंत्राटदार हवालदिल झाले आहे. एकीकडे सरकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून…

    You missed