VIDEO | नागपुरातून मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांबाबत मोठं वक्तव्य
VIDEO | नागपुरातून मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांबाबत मोठं वक्तव्यVIDEO | नागपुरातून मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांबाबत मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis On Farmers | नागपुरातून मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांबाबत मोठं वक्तव्य
महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे आयोगन करण्यात आलं होतं…त्या संवाद यात्रेतून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संबोधन केलं…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत.
Rain Update: पर्यटकांसाठी आनंदाची बातमी: लोणावळा, खंडाळ्यासह मावळात जोरदार पाऊस, धबधबे खळाळून वाहू लागले
Lonavala Rain: बुधवारी दिवसभर कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे मावळातील ओढे नाले भरुन वाहू लागले असून, नद्यांसह धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. पर्यटकांसाठी आनंदाची बातमी: लोणावळा, खंडाळ्यासह मावळात जोरदार पाऊस(फोटो–…
Ambadas Danve News | ‘नको अटी-नको शर्ती,संपूर्ण कर्जमाफी’, ठाकरेंच्या सेनेचा एल्गार
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि अनियोजित ऑनलाईन खतविक्री प्रक्रियेच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले.अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.दानवेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवलाय..
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा संसदेत तापला, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, अखेर केंद्रीय कृषीमंत्री म्हणाले….
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून केंद्राची मदत कधी मिळणार हा प्रश्न अजून अनुत्तरीतच आहे. एनडीआरएफ नियमांनुसार केंद्राची मदत मिळण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्तावच पाठवला की नाही, यावरुन गोंधळ पाहायला…
भरपाई द्या, अन्यथा गिरणेत उडी घेईन! केळीची बाग उद्ध्वस्त, दिव्यांग शेतकऱ्याला अश्रू अनावर
Jalgaon Farmer News: पाण्यामुळे केळीचे भक्कम खांब मुळासकट उखडून जमिनीवर कोसळले आहेत आणि त्यावरील तयार घड मातीत गाडले गेले आहेत. banana farm(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, जळगाव: केळीचे आगार…
नांदेडला पावसाने झोडपले; पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, बळीराजा संकटात
नांदेड: जिल्ह्यातील काही भागांत रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने रब्बीतील गहू आणि हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ठिकठिकाणी आंब्याचा मोहोर गळाला. नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका…
कृषी पर्यटनात उपाशी ठेवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, कृषी अधिकारी म्हणाले शेतकरी बिअर बारमध्ये….
चंद्रपूर: नुकताच चंद्रपुरामध्ये कृषी महोत्सव पार पडला. या महोत्सवातून शेतकऱ्यांच्या पदरी फार काही पडले असा कांगावा जिल्हा प्रशासन करीत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रति प्रशासन टोकाचे उदासीन असल्याचं शेतकऱ्यांनी शेअर केलेल्या…