Coal Crisis: राज्यात बारा दिवसांचाच कोळसासाठा! विजेची मागणी वाढली, संचबंदी टाळण्यासाठी महानिर्मितीकडून खबरदारी
Coal Crisis: महानिर्मितीचे चंद्रपूरसह खापरखेडा, पारस, परळी, कोराडी, भुसावळ व नाशिक असे एकूण सात औष्णिक वीज केंद्रे आहेत. महानिर्मिती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पंकज मोहरीर, चंद्रपूर: सध्या संपूर्ण राज्यात कडक उन्हाळ्यामुळे मार्चमध्येच…
उन्हाचे चटके वाढताच विजेची मागणी वाढली, जवळपास ३१०० मेगावॅट टप्पा गाठला, वाचा सविस्तर…
मुंबई: मागील दोन-तीन दिवसांत ऊन तापू लागल्याने मुंबईच्या वीज मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत २८०० ते २९०० मेगावॅटदरम्यान असलेली विजेची मागणी आता ३१०० मेगावॅटकडे जात आहे. आर्थिक राजधानी…
वीज मागणीचा उच्चांक, उकाड्यामुळे राज्याची वीज मागणी २४,६०० मेगावॉटवर, मुंबईकरांनी किती वीज वापरली?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई आणि राज्याच्या वीज मागणीने बुधवारी (ता. ११) उच्चांक गाठला. वाढता उकाडा आणि तापलेल्या उन्हामुळे दुपारी साडे तीन वाजेच्या दरम्यान राज्याची वीज मागणी २४ हजार…