• Sat. Sep 21st, 2024

drought in maharashtra

  • Home
  • मोठी बातमी: राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती

मोठी बातमी: राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती

मुंबई: राज्य सरकारने कमी पर्जन्यमान झालेल्या महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून येथे सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीस स्थगिती मिळणार असून सहकारी कर्जाचे पुनर्गठन…

राज्यात या ९ जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर, बळीराजावर पुन्हा संकट; सवलती जाहीर

यवतमाळ : राज्यातील १ हजार २१ महसुली मंडळांमध्ये सरकारने शुक्रवारी दृष्काळसदृश स्थिती असल्याचे जाहीर केले. यात विदर्भाच्या नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा आणि यवतमाळ अशा नऊ जिल्ह्यांतील…

Maharashtra Drought : ‘फक्त सत्ताधाऱ्यांच्या तालुक्यांत दुष्काळ पण बळीराजा संकटात; राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा’

मुंबई : ‘राज्य सरकारने फक्त सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून, आमदारांची दिवाळी गोड केली आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. राज्य सरकारचा बौद्धिक दुष्काळ असल्याने हा सर्व प्रकार…

Maharashtra Drought: राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांचाही समावेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर आणि शिरूर या पाच तालुक्यांमध्ये राज्य सरकारने गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे आता जमीन महसूलात…

You missed