राजकारण: शिवसेना गड राखणार की नवीन पक्ष आपलं नाव कोरणार? धाराशीवचा संभ्रम कायम
धाराशीव: सततचा दुष्काळ पाहणाऱ्या उस्मानाबाद (धाराशीव) लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक अतिशय वेगळ्या वळणावर जाणार आहे. एकेकाळी काँग्रेसचा आणि नंतर सलग शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा गड कायम राहणार की या वेळी…
काँग्रेसचं ठरलं; धाराशिव लोकसभेसाठी उमेदवार कोण असेल?, अमित देशमुख यांनी जाहीर केलं
धाराशिव : काँग्रेस पक्षातील कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्या भावनेचा विचार करता आगामी होणार लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवार दिला जाईल. तसा ठराव धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीने घेतला असून प्रदेश कार्याध्यक्ष…