कामोठ्यातील पर्यटकांना काठमांडूत ठेवले डांबून, फडणवीसांचं थेट केंद्रीय मंत्र्यांना पत्र अन् अशी झाली सुटका
म. टा. वृत्तसेवा, पनवेल: पर्यटनासाठी नेपाळला गेलेल्या कामोठ्यातील ५८ पर्यटकांना काठमांडूत डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. ट्रॅव्हल्स एजन्सीने काठमांडूतील ट्रॅव्हल्स कंपनीला पैसे न दिल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले.…
सरकार कांदा निर्यातबंदी उठविणार? फडणवीस यांनी घेतली पीयूष गोयल यांची भेट,आज दिल्लीत बैठक
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीनंतर राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ही बंदी उठविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. १०)…
बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेकडे वैयक्तिकरित्या लक्ष द्यावे, भाजप पदाधिकाऱ्यांची फडणवीसांकडे मागणी
अहमदनगर : गेल्या काही काळापासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याने विरोधी पक्षांकडून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. त्यासोबतच आता नगरच्या भाजप पदाधिकाऱ्यांनीही अशा घटनांकडे वैयक्तिकरित्या…
मंत्रिमंडळाचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठे पाऊल; वाचा महत्त्वाचे निर्णय एका क्लिकवर
मुंबई : गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना १ हजार ५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे १५.९६ लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील…