राज्यमार्गाचे काम रखडले; नागरिकांमध्ये संताप, बीआरएसच्या अनोख्या आंदोलनाने वेधलं लक्ष
चंद्रपूर: जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी राजकीय नेते वेगवेगळ्या आंदोलनातून आपली भूमिका ठेवत असतात. अशाच एका आंदोलनातून बीआरएसने जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. तेलंगणा-महाराष्ट्राला जोडणाऱ्या राज्यमार्गाचे काम मागील पाच वर्षांपासून रखडले आहे. या…
हर्षवधन जाधवांचा व्हिडिओ पाहून हैदराबादला कांदा नेला,शेतकरी म्हणते तिकडे जाऊ नका, कारण..
अहमदनगर : तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने आता महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. विविध जिल्ह्यात “अबकी बार किसान सरकार” असे आशयाचे होर्डिंग्ज लावून बीआरएसची जोरदार जाहिरातबाजी सुरू…
केसीआर यांची भाजपच्या बालेकिल्ल्यात धडक, नागपूरमध्ये पुढचं पाऊल टाकणार
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : भारत राष्ट्र समितीचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे उद्या गुरुवार, १५ जून रोजी शहरात येत आहेत. राज्यातील पक्षाच्या पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या…