• Sat. Sep 21st, 2024

bharat rashtra samiti

  • Home
  • ‘अबकी बार किसान सरकार’ म्हणत ठाण्यात भारत राष्ट्र समितीची बॅनरबाजी, चर्चांना उधाण

‘अबकी बार किसान सरकार’ म्हणत ठाण्यात भारत राष्ट्र समितीची बॅनरबाजी, चर्चांना उधाण

उल्हासनगर: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यात पाय रोवण्यासाठी आक्रमक पद्धतीने प्रयत्न सुरू केल्याने प्रस्थापितांना त्याची काळजी वाटू लागली आहे. पक्ष कार्यालये स्थापन करणे, इतर पक्षांमधील नेत्यांना सामावून घेणे…

आता घेणार अपमानाचा बदला; भाजपच्या दोन माजी आमदारांनी बीआरएसचा झेंडा हाती घेतला

नागपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रामध्ये भारत राष्ट्र समितीची ताकद सातत्याने वाढवत आहेत. यापूर्वी अनेक राज्यांचे नेते राज्यसभेत दाखल झाले. आता भाजपच्या २ माजी आमदारांनी बीआरएसचा झेंडा हाती…

जगताप सक्रीय, त्यामुळे अण्णा अस्वस्थ, अखेर निर्णय घेतला, शरद पवारांना मोठा धक्का

अहमदनगर : आगामी निवडणुका डोळ्यासमोर समोर ठेवून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांचा बीआरएस पक्ष महाराष्ट्रातही पाय रोवतो आहे. नांदेड औरंगाबादमध्ये विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बीआरएसच्या ताफ्यात प्रवेश केल्यानंतर आता केसीआर यांच्या…

केसीआर यांची भाजपच्या बालेकिल्ल्यात धडक, नागपूरमध्ये पुढचं पाऊल टाकणार

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : भारत राष्ट्र समितीचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे उद्या गुरुवार, १५ जून रोजी शहरात येत आहेत. राज्यातील पक्षाच्या पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या…

बीआरएस पक्ष राज्यात मुसंडी मारण्याच्या तयारीत, भाजप-सेना आमदार संपर्कात असल्याचा दावा

छत्रपती संभाजीनगर :के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षाने मोठा दावा केला आहे. लवकरच महाराष्ट्रातील ३०० जण बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा पक्षाने केला आहे. प्रवेश…

You missed