BJP Politics : शिक्षण खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे, मग फडणवीस तातडीनं दिल्लीत का? महायुतीच्या बड्या मंत्र्यांनं दिलं उत्तर
Dharmendra Pradhan Resignation Impact On Maharashtra : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होणार? यावर चर्चा सुरु आहे. आता महाराष्ट्रातल्या मोठ्या मंत्र्याने यावर भाष्य केलं आहे. (फोटो–…
पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे, सतेज पाटील यांचं सिद्धारामय्यांना पत्र, म्हणाले.. अलमट्टीतून
कोल्हापूर : काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरमधील आणि सांगलीतील पूरस्थिती आटोक्यात आणण्यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना पत्र लिहिलं आहे. याशिवाय सतेज पाटील यांनी कोल्हापूर आणि…