Monsoon 2023: दुष्काळाचे सावट गडद, वाळलेला चारा संपला, पाण्यासाठीही मागवले टँकर; बळीराजा संकटात
अहमदनगर : ऑगस्ट महिना संपत आला; तरीही नगर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सरासरीच्या ४४ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळाचे सावट गडद झाले असून, पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत…