• Mon. Jun 8th, 2026

    हवामानाचा अंदाज

    • Home
    • उकाड्यापासून दिलासा मिळणार! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; कोकणात दोन दिवस पावसाचा अंदाज

    उकाड्यापासून दिलासा मिळणार! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; कोकणात दोन दिवस पावसाचा अंदाज

    Maharashtra Weather: सध्या महाराष्ट्रात तापमानात वाढ होत असताना नागरिकांना अखेर दिलासा मिळणार आहे. अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सूनचे आगमन झाले असून येत्या काही दिवसांत बंगालच्या उपसागरातही मान्सूनआगमन होईल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    Maharashtra Weather: वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार! राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये पावासाची शक्यता; विदर्भासाठी यलो अलर्ट जारी

    Weather Alert: मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेची लाट येत असताना विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट तर 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    मुंबईत उन्हाचा चटका वाढला, वाढत्या तापमानासह हवेची गुणवत्ता सुधारली; प्रदूषकांच्या पातळीत 14-17 टक्के घट

    Mumbai AQI 9 April: मुंबई शहरासह उपनगरात दिवसभर निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी शहरातील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. (फोटो–…

    Weather Update: पुढील दोन पावसाचे; मुंबईसह कोकणात कोसळधारा, IMDकडून यलो अलर्ट, मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा

    Maharashtra Weather Update: पालघर जिल्ह्यात भात पिकाची कापणी केलेल्या शेतकऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मच्छिमारांनी वाळत टाकलेले मासे पूर्ण भिजल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले. mumbai rain alert(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…

    Maharashtra Weather: राज्यात दोन दिवस पावसाचे! ‘या’ जिल्ह्यांत अलर्ट जारी, काय सांगतो IMDचा अंदाज?

    Maharashtra Weather Update: ३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीतही कोकण विभागात तसेच गुजरातच्या किनारपट्टीजवळ पावसाचा अंदाज आहे. imd alert(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : राज्यभरात यंदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने…

    नाशिक जिल्ह्यात जूनमध्ये अवघा १५ टक्के पाऊस; पावसाअभावी टंचाईचे दाटले ढग

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीच्या अवघा १५ टक्के पाऊस झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ५५ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह जिल्हावासीयांत चिंता व्यक्त…

    सावधान! मुंबई आणि कोकणात एप्रिल महिन्यात उष्णतेची लाट, तापमान प्रचंड वाढण्याची शक्यता

    मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात बिघडलेल्या ऋतुचक्रामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसताना दिसत आहे. नेहमीपेक्षा यंदा उष्णतेच्या झळा लवकरच जाणवायला सुरुवात झाली आहे. मात्र, मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या परिसरात एप्रिल महिन्यात…

    You missed