• Sat. Mar 14th, 2026

    शेतकरी आंदोलन

    • Home
    • ५०० रुपये घेऊन मतदान करु नका; तरुणीचं आवाहन, ठाकरेंच्या दौऱ्याने दिलासा, शेतकऱ्यांवर संताप!

    ५०० रुपये घेऊन मतदान करु नका; तरुणीचं आवाहन, ठाकरेंच्या दौऱ्याने दिलासा, शेतकऱ्यांवर संताप!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Nov 2025, 7:04 pm Follow माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी लातूर येथील शिवानी भुसनी गावात शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांनी…

    फडणवीसांनी शब्द मोडला, अतिवृष्टीबाधितांच्या पदरी निराशा, शेतकऱ्यांनी ओढले ताशेरे

    Maharashtra Times•30 Oct 2025, 2:18 pm अवकाळी पावसामुळे जालन्यात सोयाबीन, मका, कपाशी, तूर पिकांचे नुकसान झालंय.अतोनात नुकसान झालेलं असताना कर्जमाफी होत नसल्याने शेतकरी संतप्त झालेत.जालन्यातील शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

    कर्जमाफीसाठी महाएल्गार, सरकारकडून चर्चेसाठी विनंती, बच्चू कडू काय म्हणाले?

    Maharashtra Times•30 Oct 2025, 12:14 pm शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे यासाठी बच्चू कडू आंदोलन करीत आहेत. राज्य सरकारकडून बच्चू कडूंना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात येत आहे. सरकारच्या शिष्ट मंडळाने बुधवारी (२९…

    पंजाबमधील शेतकऱ्यांप्रमाणेच आम्हीही तयारीने आलोय; बच्चूभाऊंसोबतच्या शेतकऱ्यांचा निर्धार!

    बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णयआंदोलन स्थळ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत रिकामे करण्याचा आदेशस्वतःहून (सुओ मोटो) दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने आदेश दिलाआंदोलनासाठी केवळ २४ तासांची परवानगी देण्यात आली…

    परभणीत आक्रमक शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल, जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली, नेमकं काय घडलं?

    परभणीत एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडल्याचं समोर आलं आहे. या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या शेतकऱ्याने पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी चव्हाण, परभणी : अतिवृष्टीनंतर राज्य सरकारने 31…

    ‘भाजपला नाही कळलं, तर संघाला तरी…’, बच्चू कडूंनी नागपूरात आंदोलन करण्यामागचं कारण सांगितलं; म्हणाले, ‘आता आंदोलन…’

    Bachchu Kadu Nagpur: शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी नागपुरात सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    अकोले येथे शेतकऱ्यांनी तहसीलदारांना घातला घेराव, वैभव पिचडही आक्रमक; नेमकं काय घडलं?

    Authored by: विश्रांती शिंदे|Maharashtra Times•13 Oct 2025, 5:28 pm अकोले येथे शेतकरी आक्रमकतहसिलदारांना घातला घेरावनुकसानीचे अजूनही पंचनामे नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तहसिलदारांमुळे शेतकरी मदतीपासून राहणार वंचित माजी आमदार वैभव…

    दसऱ्याला अतिवृष्टीग्रस्त भागात शेतकऱ्यांसोबत राहण्याचे ठाकरेंचे आदेश : ओमराजे निंबाळकर

    Maharashtra Times•1 Oct 2025, 4:12 pm #OmrajeNimbalkar #KailasPatil #UddhavThackeray #Dussehra #Farmers #FloodRelief #MaharashtraPolitics #ShivSena #ThackerayGroup #FarmersProtestपंजाब सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये दिलेत. या सरकारनेही तेवढेच द्यावे अशी खासदार…

    भंडारा जिल्ह्यातील भेल प्रकल्पाच्या जागेवर शेतकऱ्यांचे धान रोवून आंदोलन, १६ शेतकऱ्यांना भेल कडून नोटीस

    Bhandara Farmers Protest : भंडारा जिल्ह्यात भेल प्रकल्पाच्या जागेवर शेतकऱ्यांनी आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली धान रोवणी केली. कंपनीने १६ शेतकऱ्यांना नोटीस पाठवली. साकोली तालुक्यातील मुंडीपार सडक येथे हा प्रकल्प…

    Bachhu Kadu | महाभारतातील अर्धवट राहिलेले नारायणाची भूमिका राणे करतायत, कडूंचा राणेंना टोला

    #bachhukadu #farmerprotest #shaktipeethmahamarg #shaktipeethhighway #narayanraneशक्तिपीठ महामार्ग हा राजकीय गरज की नागरिकांची गरज असा प्रश्न उपस्थित होतोय. यामध्ये मोठा भ्रष्टाचार असण्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला.

    You missed