युती झाली नाही तर कार्यकर्ते मरतील; भाजपावर गुलाबराव पाटील यांची सूचक टीका!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Oct 2025, 8:08 am भाजप एकीकडे युतीबाबत बोलते, तर दुसरीकडे स्वबळावर लढण्याची भाषा करते.अशी टीका राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. युती न झाल्यास कार्यकर्त्यांचे नुकसान होईल, ते…
एक मुख्यमंत्री आलाय, समजून जा; रत्नागिरीसाठी No Compromise, कमळच फुलणार, प्रमोद सावंत आक्रमक
रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड, तसेच मावळ या लोकसभेच्या जागांवरून महायुतीमध्ये दावे प्रतिदावे सुरू असतानाच आता रत्नागिरी सिंधुदुर्गातून आपला कमळाचाच उमेदवार निवडून पाठवायचा आहे, कमळ फुलणार हे निश्चित…