• Sat. Sep 21st, 2024

मुंबईच्या ताज्या बातम्या आजच्या

  • Home
  • आवश्यकता वाटल्यास मुंबईत कृत्रिम पाऊस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आवश्यकता वाटल्यास मुंबईत कृत्रिम पाऊस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यकता वाटल्यास कृत्रिम पाऊस पाडण्यात येईल. त्यासाठी मुंबई महापालिका दुबईस्थित कंपनीशी करार करेल. या कंपनीची कृत्रिम पाऊस पाडण्याबाबतची अचूकता जास्त आहे. त्यामुळे मुंबईतील हवेतील प्रदूषण…

खड्ड्यांना पाऊस जबाबदार; वाहनांची वर्दळही वाढली, महापालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली अगतिकता

Mumbai News: खराब रस्ते व खड्डे आणि उघड्या मॅनहोलच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने सन २०१८मध्येच स्पष्ट आदेश दिलेले असतानाही त्यांचे पालन झाले नसल्याने अॅड. रुजू ठक्कर यांनी अवमान याचिका केली आहे.

Mumbai News: वाहतुकीची अडचण मिटणार, गोखले रेल्वे उड्डाण पुल कधी सुरु होणार? महापालिकेनं दिली माहिती

म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या किमान दोन मार्गिका ऑक्टोबरअखेर आणि संपूर्ण पूल डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात…

करोना आणि इन्फ्लुएन्झाची लक्षणे संमिश्र, रुग्ण ओळखणार कसा?; डॉक्टरांनी शोधला उपाय

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मुंबईसह राज्यात तापाचा जोर वाढत असताना काही रुग्णांमध्ये करोना आणि इन्फ्लुएन्झा अशी संमिश्र लक्षणे दिसत आहेत. मात्र या दोन्ही आजारांच्या निश्चित निदानासाठी शरीरातील ऑक्सिजनची पातळी…

You missed