Mumbai News: खराब रस्ते व खड्डे आणि उघड्या मॅनहोलच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने सन २०१८मध्येच स्पष्ट आदेश दिलेले असतानाही त्यांचे पालन झाले नसल्याने अॅड. रुजू ठक्कर यांनी अवमान याचिका केली आहे.
Mumbai News: खराब रस्ते व खड्डे आणि उघड्या मॅनहोलच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने सन २०१८मध्येच स्पष्ट आदेश दिलेले असतानाही त्यांचे पालन झाले नसल्याने अॅड. रुजू ठक्कर यांनी अवमान याचिका केली आहे.