RTI Act : अण्णा हजारेंमुळे सरकारची धावपळ, मुख्यमंत्र्यांची तातडीची एंट्री; अखेर आरटीआयवर काय घडलं?
RTI Act Maharashtra : राज्य माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांना अखेर स्थगिती देण्यात आली आहे. अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर राज्य मुख्य माहिती…
आरटीआयला सात जिल्ह्यांत शून्य प्रतिसाद
मुंबई : राज्यातील जवळपास सात जिल्ह्यांत माहिती अधिकारांच्या अर्जांना केराची टोपली दाखविण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई उपनगरांसह भंडारा, धुळे, हिंगोली, लातूर, पालघर आणि वर्धा या सात…