• Sat. Sep 21st, 2024

महाराष्ट्र सत्तासंघर्ष

  • Home
  • दीड वर्षांचा कालावधी, सुप्रीम कोर्टाचे आदेश, अखेर १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय येणार

दीड वर्षांचा कालावधी, सुप्रीम कोर्टाचे आदेश, अखेर १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय येणार

Rahul Narvekar: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांंचं लक्ष लागलं आहे. त्या १६ जणांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे.

आधी सुप्रिया सुळे, आत्ता भुजबळ सरोज अहिरेंच्या भेटीला; आमदाराच्या पाठिंब्यासाठी दोन्ही गटांचा आटापिटा

नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड झाल्यापासून देवळालीच्या आमदार सरोज अहिरे चर्चेत आहेत. अजित पवारांनी बऱ्यापैकी आमदारांना आपल्या गटात खेचत शरद पवारांना मोठा धक्का दिला. अजित पवारांच्या बंडावेळी काही आमदारांनी अजित…

आधी सुप्रिया सुळे, आत्ता भुजबळ सरोज अहिरेंच्या भेटीला; आमदाराच्या पाठिंब्यासाठी दोन्ही गटांचा आटापिटा

नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड झाल्यापासून देवळालीच्या आमदार सरोज अहिरे चर्चेत आहेत. अजित पवारांनी बऱ्यापैकी आमदारांना आपल्या गटात खेचत शरद पवारांना मोठा धक्का दिला. अजित पवारांच्या बंडावेळी काही आमदारांनी अजित…

भाजपकडे आश्रयाला गेले ही अजितदादांची चूक, शरद पवार हिशोब चुकता करतील; शालिनीताई पाटलांचं रोखठोक मत

मुंबई: राज्याच्या राजकारणात जेव्हा भूकंप होतात तेव्हा वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याच उदाहरण दिलं जातं. वसंतदादांचं सरकार पडणाऱ्या शरद पवारांविरोधात शालिनीताईंनी टीका केली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार यांनी…

शरद पवार यांचा वरदहस्त असेपर्यंत मीच प्रदेशाध्यक्ष; जयंत पाटलांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे आणि आता अलीकडे झालीय ती ‘नोशनल पार्टी’ आहे’, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी लगावला. ‘त्या पक्षाने मला…

भावाची चूक सांगितली अन् एकनाथ शिंदेंचंही टेन्शन वाढवलं, नाही नाही म्हणत राज ठाकरे बरंच बोलले!

मुंबई : गेली वर्षभर सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने काल अतिशय संतुलित निकाल दिला. सत्तास्थापनेच्या सगळ्या प्रक्रियेला अवैध ठरवताना सरकारला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असा न्यायनिवाडा सर्वोच्च…

सत्तासंघर्षाचा निकाल अन् लंडन दौरा, राहुल नार्वेकरांनी सगळं उलगडून सांगितलं, म्हणाले..

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लंडन दौरा, आमदारांचं निलंबन प्रकरण यावर भाष्य केलं. कायद्याचं मला जे ज्ञान आहे, संविधानात दिलेल्या ज्या तरतुदी आहेत, विधानसभेचे नियम आहेत त्यानुसार…

You missed