महागाईची चाहूल : खाद्यतेल उत्पादन ३० टक्के तुटीत
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईदेशात महागाईची चिन्हे असतानाच खाद्यतेल उत्पादनात ३० टक्के तुटीची चिन्हे आहेत. देशात तेलबिया पिकांमध्ये काही प्रमाणात वाढ होती, मात्र पेरणीनंतरच्या अनियमित पावसामुळे प्रत्यक्ष उत्पादनात घट झाली…
महागाईने जगणं मुश्कील झालंय, भाजपमुळे देश धोक्यात, घटना पायदळी, यांना आता जागा दाखविण्याची वेळ – नाना पटोले
चंद्रपूर –फारूक चव्हाण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खोटे बोलून सत्तेत आले आहे. सत्तेत येताच मोदी सरकारने घटनामत्क व्यवस्थेची मोडतोड केली. लोकशाही व संविधान धाब्यावर बसवूर मनमानी कारभार सुरु आहे.…