Mohan Bhagwat : ‘सध्याची युद्धं भारतच थांबवू शकतो, आजची युद्धं स्वार्थापोटी, जग विनाशाच्या उंबरठ्यावर’; संघप्रमुख मोहन भागवतांचं वक्तव्य
“आजची युद्धे स्वार्थापोटी, जग विनाशाच्या उंबरठ्यावर”; नागपुरात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली जागतिक संघर्षावर चिंता. मोहन भागवत यांचे जागतिक युद्ध परिस्थितीवर भाष्य(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र…
Anna Hazare: जग युद्धाच्या उंबरठ्यावर, भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा; अण्णा हजारे यांचे पीएम मोदींना पत्र
जागतिक स्तरावर वाढत चाललेल्या युद्धांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. भारताने जागतिक शांततेसाठी पुढाकार घेऊन ‘शांततेचे नेतृत्व’ करावे, अशी मागणी अण्णा हजारेंनी…
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
सर्वपक्षीय बैठकीस अनुपस्थितीवरुन उबाठावर उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल सर्वपक्षीय बैठकीत अनुपस्थितीवरुन उबाठावर शिंदेंनी प्रश्न उपस्थित केला आहे. ‘देशाच्या सुरक्षेसाठी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सर्व पक्ष गेले; पण उबाठा गेले नाही. हेच का…
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
धक्कादायक! प्रियकराने लग्नाच आमिष दाखवल अन् बुधवारपेठेतील कुंटनखान्यात विक्री केली बुधवार पेठेतील एका कुंटनखान्यात विवाहित प्रेयसीची तिच्या सहा वर्षाच्या मुलीसह पाच लाख रुपयांत विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. विक्री…
Quantum computer : देशाचा पहिला क्वाण्टम कम्प्युटर लवकरच सेवेत, अमेरिका, चीन पाठोपाठ भारताला मोठे यश
Quantum computer News : टीआयएफआरच्या शास्त्रज्ञांनी सहा क्युबिट्स क्वाण्टम कम्प्युटरच्या निर्मितीत प्रवेश केला आहे. केंद्र सरकारने क्वाण्टम मिशनसाठी चार हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. उध्देश्य पुढिल ३ वर्षात २४…