मंत्री असताना एकनाथ शिंदेंना तीन जिल्ह्यांमध्येही कोणी ओळखत नव्हतं; उद्धव ठाकरेंची खोचक टीका
रत्नागिरी: गेल्या काही दिवसांपासून बारसू सोलगाव रिफायनरीच्या मुद्द्यावरुन कोकणातील वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रत्नागिरीत जाऊन बारसू आणि सोलगाव येथील ग्रामस्थांची भेट घेतली. उद्धव ठाकरे…
हुकूमशाहीने कोकणावर रिफायनरी लादण्याचा प्रयत्न केलात तर महाराष्ट्र पेटवू: उद्धव ठाकरे
रत्नागिरी: बल्क ड्रग पार्क, वेदांता-फॉक्सकॉन यांच्यासारखे प्रकल्प गुजरातला जातात आणि विनाशकारी प्रकल्प कोकणाच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे. पण सरकारने हुकूमशाहीने रिफायरनरी प्रकल्प कोकणावर लादण्याचा प्रयत्न केला तर ती हुकूमशाही…
बारसू आंदोलन : घाला आम्हाला गोळ्या आणि एकदाचा विषय संपवून टाका… शेतकऱ्यांच्या संतप्त भावना
राजापूर : ‘एकच जिद्द-बारसू रिफायनरी रद्द’ अशा घोषणा देत ग्रामस्थ आणि आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. ज्या ठिकाणी सर्वे सुरू आहेत त्या ठिकाणाहून ग्रामस्थांना आता हटवण्यात आले आहे. पोलिसांकडून या आंदोलनकर्त्यांची…
चला बारसूला, बघतो पोलिसांच्या गोळ्या आम्हाला अडवतायेत का? राजू शेट्टींचा एल्गार
कोल्हापूर : रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या येथे आंदोलकांवर पोलिसांकडून अश्रू धुरांच्या नळकांडा फोडत लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान या घटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी…
अनेकांनी जमिनी घेतल्यात, आता रेट ठरलेत, म्हणून दिल्लीतल्या मोगलांचा सर्वेक्षणाचा घाट : राऊत
नवी दिल्ली : बारसूतील आंदोलकांना पोलिसांनी बदडून काढलंय, आंदोलकांच्या स्थानिक नेत्यांना पोलिसांनी अटक केलीये. खासदार विनायक राऊतांना ताब्यात घेतलंय. सरकार एका बाजूला चर्चेची भाषा करतंय, मुख्यमंत्री म्हणतात स्थानिकांवर जबरदस्ती करणार…
शेतकरी मागे हटेना, रस्त्यावर आडवे झोपले, पोलिसांनी लाठ्यांनी पाठ फोडली, बारसू पेटलं
राजापूर : राजापूर बारसू परिसरात पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. येथील महिला व ग्रामस्थ कोणत्याही परिस्थितीत आम्ही सर्वेक्षण बंद पडणारच या भूमिकेवरती ठाम आहेत. येथील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.…
आम्हाला हा प्रदूषणकारी प्रकल्प नकोच; बारसू रिफायनरी आंदोलक आक्रमक, भूमिकेवर ठाम
राजापूर :कोकणात राजापूर, बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र आजही या प्रकल्पाला काही ग्रामस्थांचा विरोध असल्याचे पाहायला मिळते आहे. ‘आम्हाला आमच्या जागा…
बारसू प्रकल्पाला होणारा राजकीय विरोध खपवून घेणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
विजयापुरा:आधी आरेला विरोध केला, मग समृद्धी महामार्गाला, मध्येच कोणत्या पोर्टला आणि आता रिफायनरीला. शांततापूर्ण आंदोलकांशी आम्ही चर्चा करू, मात्र केवळ राजकारणासाठी विरोध करणार्यांना खपवून घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
बारसू प्रकल्पावरुन राजकारण तापलं, उदय सामंतांनी ते पत्र दाखवून ठाकरे गटाला कोंडीत पकडलं
मुंबई:रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पावरून कालपासून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या प्रकल्पासाठी बारसू परिसरात भू सर्वेक्षण सुरु झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. यानंतर ठाकरे गटानेही त्यांच्या…