मुंबईत वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तोडफोड; पोलिसांकडून गुन्हा दाखल
मुंबई: वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या चुनाभट्टी येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या महाविद्यालयात ३० ते ४० जणांच्या जमावासह ताबा धरल्याप्रकरणी कराड येथील मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे…
शिंदे समिती काम करते पण अधिकारी जातीवाद का करत आहेत? जरांगेंचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणास प्राधान्य द्यावे. तसेच हे काम बिनचूक आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावे’, असे स्पष्ट निर्देश मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ…
प्रचाराच्या यात्रेत सेल्फीचा थांबा; मध्य रेल्वेच्या २० रेल्वेस्थानकांत 3D सेल्फी बूथ, खर्च वाचून चक्रवाल
मुंबई : नवे वर्ष आगामी निवडणुकांचे असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सर्वसामान्यांना पाहायला मिळणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांमध्ये यासाठी खलबते सुरू असून भारतीय जनता पक्षाने यात…
Mumbai News: धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी ‘जागतिक’ सल्लागार; बेकायदा बांधकामे कोण पाडणार?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पात आंतरराष्ट्रीय नियोजनकार, वास्तुविशारद तज्ज्ञांना सहभागी करण्यात आले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रा. लि. ने (डीआरपीपीएल) या प्रकल्पासाठी प्रसिद्ध वास्तुविशारद हाफीक काँट्रॅक्टर, ‘सासाकी’…
कॅन्सर रुग्णांना दिलासा, रुग्णसेवेसाठी टाटा हॉस्पिटल करणार एआय टेक्नोलॉजीचा वापर
मुंबई: जागतिक पातळीवर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या (एआय) वापराला गती येत आहे. बदलत्या तंत्रज्ञानाची कास पकडून आता टाटा कॅन्सर रुग्णालयासह देशातील अन्य चार महत्त्वाच्या संस्थांनी एआयचा वापर रुग्णसेवेसाठी…
गुलामगिरी स्वीकारलेल्यांचे सोमे-गोमे दिल्लीत, संजय राऊतांचा अजित पवारांना सणसणीत टोला
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शेतकरी आक्रोश मोर्चात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली होती तसेच त्यांची नक्कलही केली होती. मात्र, आज अजित पवारांनी…
पाणबुडी प्रकल्प गुजरातला? सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी, मुख्यमंत्री म्हणाले….
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला जात असल्याने आधीच वातावरण तापलेले असताना, आता राज्यातला पहिला पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्गातून गुजरातला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केल्याने पुन्हा राजकीय…
आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही, जागावाटप आणि वंचितसोबतच्या चर्चेबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: लोकसभेचे पडघम आता वाजू लागले आहे. माझ्या माहितीनुसार ३० एप्रिलच्या आत निवडणुका होतील. महाविकास आघाडीमधील जागावाटप सुरळीत होईल, राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित सुरू असून…
आता राज्यात वस्त्रोद्योग विकास महामंडळ, वस्त्रोद्यागाला चालना देण्यासाठी सरकारचा निर्णय
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) धर्तीवर राज्यात महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची (एमएसटीडीसी) स्थापना करण्यात येणार आहे. वस्त्रोद्योग विभागाच्या अखत्यारित असलेल्या सर्व महामंडळांचे या…
गुडन्यूज! अपघात टाळणारे ‘कवच’ जूनअखेर मुंबई-दिल्ली मार्गावर, कवच कसे काम करते? जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई-दिल्ली रेल्वे मार्ग ताशी १३० किमी वेगाने धावण्यासाठी सज्ज होत असतानाच मुंबई ते रतलामदरम्यान ‘कवच’ अर्थात स्वयंचलित रेल्वेसुरक्षा कार्यान्वित करण्यात आली आहे. जून २०२४अखेर संपूर्ण मार्गावर…