सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजला जाणार, राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. १०…
महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच वीर सावरकरांचे माफीपत्र: देवेंद्र फडणवीस
मुंबई: महात्मा गांधी यांच्या सूचनेवरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रज सरकारला माफीपत्र लिहिले होते, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राहुल गांधी तुम्ही म्हणता, मी सावरकर नाही. पण, तुम्ही सावरकर…
फडणवीस म्हणाले गुन्हेगारी कमी झाली, रोहित पवारांनी थेट त्या हल्ल्याचा VIDEO पुरावा दाखवला
पुणे : मावळ तालुक्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास शिरगाव ग्रामपंचायतीच्या राष्ट्रवादीच्या सरपंचाची भरवस्तीत कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. या घटनेने पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे. त्यातच…
देवेंद्र फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर, मी गृहमंत्री होतो, आहे आणि राहीन, पण…
Nagpur News : महाविकास आघाडीची सभा होण्यापूर्वी राज्यातलं राजकारण तापलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीला झालेल्या घटनेवरून राज्य सरकारवर टीका होत आहे. त्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा धमकी…
शिंदेंच्या शिलेदाराच्या मनात नक्की काय ? पक्का शिवसैनिक म्हणत थेट संजय राऊतांची स्तुती
पुणे : खासदार संजय राऊत यांना पंजाब, हरियाणामध्ये दहशत असलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याचा धमकीचा संदेश पाठविण्यात आला होता. या प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन…
राऊतांना झेड प्लस सुरक्षा देण्यासाठी मी अमित शाहांशी बोलेन, सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना सुनावलं
पुणे: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…
छत्रपती संभाजीनगरच्या घटनेत फडणवीस कराडांचा हात, खैरेंचा आरोप, उपमुख्यमंत्री म्हणाले…
छत्रपती संभाजीनगर : शहरातील किराडपुरा भागात दोन गटात वाद सुरु झाल्यानंतर त्याचं रुपांतर मोठ्या राड्यामध्ये झालं. या राड्यातील समाजकंटकांनी पोलिसांच्या ८ ते १० वाहने जाळली आहे. पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा मागवून…
गिरीश बापटांना २०१४ मध्येच दिल्लीला जायचं होतं, पण देवेंद्र फडणवीसांनी थांबवलं, म्हणाले…
पुणे: तगडा जनसंपर्क, सर्वपक्षीयांशी सलोख्याचे संबंध आणि राजकारणात अभावानेच आढळणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व लाभलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भाजपच्या गोटात शोकाकुल…
गिरीशभाऊ गेले, आता परिस्थितीला कसं सामोरं जावं हे समजत नाहीये: देवेंद्र फडणवीस
पुणे:गिरीश बापट यांच्या जाण्याने जनसामान्यांशी नाळ जोडलेला, जमिनीवरच्या परिस्थितीचा जाणीव असणारा आणि अष्टपैलू नेता आपल्यातून निघून गेला आहे. ही भाजप पक्षासाठी आणि समाजासाठी न भरून निघणारी हानी आहे. गिरीशभाऊ गेल्याने…
पत्रकार परिषद सुरू होणार, अन् शिंदेंनी फडणवीसांना विचारले वाचून दाखवू का? उपमुख्यमंत्री म्हणाले….
मुंबई: काँग्रेसचे बडतर्फ खासदार राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांची खिल्ली उडवल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार प्रचंड आक्रमक झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर…