• Sat. Jun 6th, 2026

    रत्नागिरी

    • Home
    • मासे पकडायला जाणे जीवावर बेतले; चिपळूण ओमळीतील दोघे पाली येथे नदीत बुडाले

    मासे पकडायला जाणे जीवावर बेतले; चिपळूण ओमळीतील दोघे पाली येथे नदीत बुडाले

    रत्नागिरी: कोकणात चिपळूण तालुक्यातील ओमळी गोंधळेवाडी येथील एक ११ वर्षाचा बालक आणि २३ वर्षाचा तरूण खांदाट- पाली येथे वाशिष्ठी नदीच्या मारुती मंदिर जवळ असलेल्या डोहात बुडून मृत्यूमुखी पडले. ही घटना…

    कोकण रेल्वे मार्गावरची मोठे अपडेट; वंदे भारतचा नवा रेक मडगावकडे रवाना, लवकरच उद्घाटन

    रत्नागिरी : सगळ्यांचीच उत्सुकता लागून राहिलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास आता कोकण रेल्वे मार्गावर लवकरच सुरु होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठी अपडेट हाती आली…

    भरत जाधवजी, माफी मागताना प्रेक्षकांचे काही पैसे परत केलेत का? उदय सामंत यांचा टोला

    रत्नागिरी : रत्नागिरी येथील नाट्यगृहात आपण पुन्हा पाय ठेवणार नाही, असे सांगत प्रेक्षकांची जाहीर माफी मागणारे प्रख्यात अभिनेते भरत जाधव यांच्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी पहिल्यांदाच मोठी प्रतिक्रिया दिली. भरत…

    आम्हाला हा प्रदूषणकारी प्रकल्प नकोच; बारसू रिफायनरी आंदोलक आक्रमक, भूमिकेवर ठाम

    राजापूर :कोकणात राजापूर, बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र आजही या प्रकल्पाला काही ग्रामस्थांचा विरोध असल्याचे पाहायला मिळते आहे. ‘आम्हाला आमच्या जागा…

    ईदच्या आधी कस्टम विभागाकडून मोठी कारवाई; ४ हजार शेळ्या-मेंढ्या घेऊन जाणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

    Authored byKarishma Bhurke|महाराष्ट्र टाइम्स.कॉम|Updated: 22 Apr 2023, 11:33 am Navi Mumbai : कस्टम विभागाकडून शेळ्या – मेंंढ्याची तस्करी करणारी एक बोट ताब्यात घेण्यात आली आहे. ईदच्या आधी सिंधुदुर्गातून गुजरातकडे निघालेली…

    कोकणात जाताय?, मग ही बातमी वाचायलाच हवी, या कालावधीत परशुराम घाट वाहतुकीसाठी राहणार बंद

    चिपळूण :कोकणातील मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतुकीबाबत मोठा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. २५ एप्रिल २०२३ ते १० मे या कालावधीत दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत परशुराम…

    राजापूर हातिवले येथील टोल नाका एका दिवसात बंद; पालकमंत्री उदय सामंतांचा महत्त्वपूर्ण निर्णय

    रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती कोकणातील राजापूर हातिवले येथे सुरू करण्यात आलेला टोल एका दिवसात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी आपण हा निर्णय घेतल्याची…

    चिपळूणचा जवान अजय ढगळे सिक्कीममध्ये शहीद; भूस्खलनात बर्फाच्या ढिगाऱ्याखाली ४ जवान गाडले गेले

    रत्नागिरी : भारत-सीमेवर झालेल्या भूस्खलनात चिपळूणचे सुपुत्र सुभेदार अजय शांताराम ढगळे शहीद झाले आहेत. भारत-चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठी जागेची रेकी करण्यासाठी मोरवणे गावचे सुपुत्र व चिपळूण येथील माजी सैनिकी मुलांचे…

    You missed