पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकचा प्रवाशांना फटका, रस्तेमार्गेही प्रवासहाल, रिक्षा-टॅक्सीच्या दरवाढीमुळे प्रवाशी हैराण
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: पश्चिम रेल्वेच्या नव्या रेल्वे रूळजोडणीचा ब्लॉक सुरू झाल्यानंतर लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेल्वेचा त्रास टाळण्यासाठी काहींनी घर ते कार्यालय हा पल्ला गाठण्यासाठी…
मोकळ्या श्वासासाठी सूचना जारी, राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी महत्त्वाची पावले, बांधकामासाठी विशेष सूचना
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील प्रदूषणावर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनंतर राज्यातही प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी पावले टाकण्यात आली आहेत. मुंबई वगळता इतर शहरे, ग्रामीण भागासाठी पर्यावरण…
प्रजासत्ताक दिनी ३५० किल्ल्यांवर भगवा फडकणार, हिंदवी स्वराज्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त संकल्प
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे २०२३-२४ हे ३५०वे वर्ष आहे. या निमित्ताने राज्यातील गिर्यारोहणातील शिखर संस्था असलेल्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने राज्यातील ३५० गडकिल्ल्यांवर तिरंगा…
मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भन्नाट प्लॅन, भुयारी मेट्रोच्याही खाली वाहनांचा भूमिगत मार्ग
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: आरे ते कफ परेड दरम्यान तयार होणाऱ्या मेट्रो ३ या भुयारी मार्गिकेच्याही खालून वाहनांचा भूमिगत मार्ग तयार होणार आहे. जमिनीपासून तब्बल ४० मीटर खोलीवर हा…
पश्चिम रेल्वेवर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, शेकडो लोकल फेऱ्या रद्द ; प्रवाशांची प्रचंड गर्दी
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: दहा दिवसांच्या ब्लॉकमुळे चर्चेत असलेल्या पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेच्या जोडकामाला सुरुवात झाली असून आज, शनिवारी सुमारे ५०० लोकल फेऱ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या…
मोबाईल खेचून माहिम खाडीत उडी, ४ दिवस शोधाशोध; चोरट्यासोबत भयंकर प्रकार, १५ किमी अंतरावर…
मोबाईल चोरुन पळून जाणाऱ्या चोरट्यानं आपण पकडले जाऊ या भीतीनं माहिम खाडीत उडी मारली. त्यानंतर गेले ४ दिवस त्याचा शोध सुरू होता. चोरटा पोहण्यात तरबेज होता.
तीर्थक्षेत्रांचा कायापालट होणार,राज्य सरकारचा मोठा प्लॅन, ५३० कोटींचा निधी, कोणत्या देवस्थानाला किती पैसे?
राज्य सरकारने तीन तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी प्रशासनाला दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
वाहचालकांना ‘टोल’दिलासा इतक्यात नाहीच, मुंबईच्या वेशीवरील पाचही नाक्यांवर कधीपर्यंत टोल भरावा लागणार?
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा टोलनाक्यांविरोधात आंदोलन छेडले असले तरी मुंबईच्या वेशीवर असलेल्या पाच टोलनाक्यांतून वाहनचालकांची सुटका होऊ शकेल का, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. कारण, या…
अखेर आमदार अपात्रता सुनावणीला मु्हूर्त मिळाला; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाकडे लक्ष
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याचे भिजत घोंगडे ठेवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले होते. त्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी या मुद्द्यावर सुनावणी होणार आहे. विधानसभाध्यक्ष अॅड. राहुल…
मुस्लिम आरक्षणासाठी पहिली बैठक मुंबईत, शिंदे-फडणवीसांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत प्रत्येक मागासलेल्या आणि इतर समाजांमध्ये विकास झाल्याचे दिसून येत आहे. मात्र मुस्लिम समाज हा स्वातंत्र्याच्या काळात जेवढा विकसित होता. त्यापेक्षाही अधिक आर्थिक आणि सामाजिक…