राज्य सरकारने तीन तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी प्रशासनाला दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
राज्य सरकारने तीन तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी प्रशासनाला दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.