जरांगेंचं एका गोष्टीसाठी अभिनंदन पण ओबीसीच्या भरलेल्या ताटातलं आरक्षण नको: रामदास कदम
रत्नागिरी : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांनी तारखा धमक्या इशारे न देता या मराठा समाजाला कसा न्याय मिळेल हे पाहिले पाहिजे, असं रामदास कदम म्हणाले. जरांगे काही अतिरेकी नाहीत आणि…
पाडव्याला गोडवा, गजाभाऊंसोबत कुठलेही भांडण नाही, रामदास कदम यांचा वादावर पडदा
मुंबई/ रत्नागिरी : भविष्यामध्ये जर काही वाद-विवाद झाले तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोललं पाहिजे, परस्पर प्रश्न काढून माध्यमांकडे जाता कामा नये, अशी भूमिका आपण मांडली. एकनाथ शिंदे यांना…
सेनेचे दोन ज्येष्ठ नेते भिडले, कदम कीर्तिकर वादाची एकनाथ शिंदेंकडून दखल, थेट बोलावणं धाडलं
Eknath Shinde Ramdas Kadam : रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यातील वादाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. रामदास कदम हे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दिवाळीला शिमगा दुर्दैवी,गजाभाऊ मुलासाठी टोकाला पोहोचले:रामदास कदम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये मुंबई पश्चिम लोकसभा मतदारसंघावरुन वादाची ठिणगी पडली आहे. गजानन कीर्तिकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढून रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल केला होता.…
दीड वर्षांपूर्वी राजकीय ठिणग्या, उदय सामंतांच्या भावाच्या उमेदवारीवर रामदास कदम म्हणतात…
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांचे अपात्र प्रकरण, मराठा आरक्षण, मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतील उमेदवार या विषयांवर ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भूमिका…