हेडफोनशिवाय मोबाईलवर मोठ्याने बोलण्यास बेस्टची बंदी, रेल्वे कारवाईच्या रुळावर कधी?
मुंबई : बस किंवा ट्रेनमधून प्रवास करताना अनेकजण फोनवर मोठ्याने बोलतात किंवा गाणी, सिनेमा पाहताना दिसतात. ही गोष्ट इतर लोकांसाठी मात्र अतिशय त्रासदायक ठरते. यामुळे अनेक सहप्रवाशांना मोठ्या आजावाचा त्रास…
मुंबईहून युवक झारखंडला निघालेला, रेल्वेत बसल्यावर नको ते घडलं,कल्याणला उतरावं लागलं
ठाणे : छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबईहून सोमवारी रात्री सुटणाऱ्या हावडा मेलमध्ये तीन फेरीवाल्यांनी संगनमत, दमदाटी करुन करुन झारखंडमधील एका प्रवाशाला लुटले. या प्रवाशाची गावी जाण्यासाठी जमवलेली अडीच हजार रुपयांची पैशाची…