चोरीचे पाणी वापरणाऱ्यांवर मेहरबानी का! टंचाईग्रस्त नागरिकांचा सवाल
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील पाणीटंचाईवरून मजीप्रा कार्यालयावर मोर्चे धडकत असून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे. त्याच वेळी शहराच्या वेशीवरून जाणाऱ्या अंबरनाथ ते काटई मार्गावर…
ठाण्यात बालकांवरील अत्याचार वाढले; बलात्काराचे ३१९, अपहरणाचे १०२७ गुन्हे दाखल
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरातही बालके सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात दोन वर्षांत बालकांवरील बलात्कार आणि अपहरणांच्या गुन्ह्यात वाढ झाली असून यामुळे पोलिसांसमोर मोठे…