‘गरज असल्यास हिंदीत बोलतो, मला फरक पडत नाही’, मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य चर्चेत
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी भाषेबाबत केलेल्या नव्या वक्तव्यामुळे आता पुन्हा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “मी गरज पडल्यास हिंदीत बोलतो, मला फरक पडत नाही”, असं…
महाराष्ट्राच्या राजकारणात आरोपांचा नवा बॉम्ब, अविनाश जाधव यांचा मंगलप्रभात लोढा यांच्याबाबत खळबळजनक दावा
मनसे नेते अविनाश जाधव यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर नाव घेत खळबळजनक आरोप केले आहेत. लोढा यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी फाईल्सवर सह्या करुन घेतल्याचा खळबळजनक आरोप…
‘त्या’ 14 गावांसाठी ठाकरे गटाची वेगळीच मागणी, मंत्री गणेश नाईकांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Apr 2025, 11:00 pm कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावे, केडीएमसीमधील 18 गावे आणि 5 गावे अंबरनाथ तालुक्यातील ही गावे घेऊन नविन नगरपरिषद होणार का?…
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ३३७ कोटींचा बॉम्ब; भाजपकडून प्रश्नांची सरबत्ती, विषय तापला
Thane Politics: ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात यंदा ६०० कोटी रुपयांची वाढ झाली. त्यामुळे अर्थसंकल्प ५ हजार कोटींच्या पुढे गेला. पालिकेच्या अर्थसंकल्पाचा आकार वाढत असताना दुसरीकडे पालिकेतील भ्रष्टाचाराचे आकडेदेखील वाढू लागल्याचा आरोप…
नाव चर्चेत, पण उमेदवारी मिळेल का? महिला उमेदवारीसाठी प्रमुख पक्षांकडूनही आखडता हात
ठाणे : देशाचे पंतप्रधानपद महिलेने भूषवलेले असताना, विद्यमान राष्ट्रपती आणि वित्तमंत्री महिला असतानाही, निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारी देताना प्रमुख राजकीय पक्षांकडून कायमच हात आखडता घेतला जात आहे. यापूर्वी ठाणे आणि पालघर…