• Tue. Jun 23rd, 2026

    mahayuti government

    • Home
    • Manikrao Kokate न्यायालयाचा दणका, फडणवीसांनी राजीनामा घ्यावा, वकिलांनी प्रकरण सांगितलं

    Manikrao Kokate न्यायालयाचा दणका, फडणवीसांनी राजीनामा घ्यावा, वकिलांनी प्रकरण सांगितलं

    मंत्री माणिकराव कोकाटे यांना अटक होण्याची बातमी सर्वत्र पसरली आहे.नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून कोकाटेंविरोधत वॉरंट जारी होणार असल्याचं समजतंय.या संदर्भात याचिकाकर्ते वकील आशुतोष राठोड यांनी अधिक माहिती दिली.कोकाटेंवरील गुन्हा सिद्ध…

    Girish Mahajan | आता थांबणार नाही, झाडं लावतच राहणार; गिरीश महाजन यांचा नाशिककरांना शब्द

    Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•15 Dec 2025, 4:08 pm Timelesss Relaxing Music Follow नाशिक मनपाच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आलेला. तपोवनातील मुद्दा तापलेला असतानाच मंत्री गिरीश महाजनांनी…

    रोहित पाटलांचं आर आर आबांच्या पावलावर पाऊल; विधानसभेत शेतकऱ्यांसाठी खणखणीत भाषण

    Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•13 Dec 2025, 11:57 am Timelesss Relaxing Music Follow विधानसभेत आमदार रोहित पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला. रोहित पाटलांच्या भाषणाने सभागृहाला आर आर आबांची आठवण झाली.…

    वामन म्हात्रेंचं आमदार किसन कथोरेंना आव्हान, भर सभेत हिंमत काढली, बदलापूर तापलं

    Maharashtra Times•11 Nov 2025, 10:41 am Follow निवडणुका तोंडावर असताना महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. विशेषतः भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील वाद वाढताना दिसतायत. बदलापूरमध्येही शिवसेनेचे वामन म्हात्रे यांनी…

    राज ठाकरेंच्या घराबाहेर अचानक पोलिसांनी गस्त वाढवली, दोन्ही गेटवरील सुरक्षेतही वाढ

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर पोलिसांनी गस्त वाढवल्याची माहिती समोर आली आहे. पण ही गस्त नेमकी का वाढवण्यात आली? ते अद्याप समजू शकलेलं नाही.

    राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही, तानाजी सावंत थेट बोलले; सूरज चव्हाणांचा इशारा

    Maharashtra Times•9 Nov 2025, 12:16 pm Follow तानाजी सावंत यांचं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी पक्षावर तानाजी सावंतांची टीका “राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही”राष्ट्रवादीकडून तानाजी सावंतांना इशारादोस्तीत कुस्ती करू नका – सूरज…

    उद्धव ठाकरेंचा ‘दगाबाज रे’ संवाद दौरा, अंबादास दानवेंची महायुती सरकारवर टीका!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Nov 2025, 7:33 pm Follow राज्य सरकारने ३२ हजार कोटींचे पॅकेज अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केले. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मात्र ४ हजार, ५ हजार रुपये मिळाले आहेत. त्यामुळे…

    Bacchu Kadu | ३० जूननंतर १ जुलैला हंगामा होणार, आम्ही सोडणार नाही! कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं आव्हान

    Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•3 Nov 2025, 10:46 am Follow माजी आमदार बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी सरकारला सळो की पळो करून सोडलंय. कडूंच्या महाएल्गार आंदोलनानंतर सरकारकडून कर्जमाफीचा शब्द देण्यात आलाय.…

    ‘राजकीय वरदहस्ताशिवाय…’; लाडकी बहीण योजनेत 164 कोटींचा घोटाळा, आदित्य ठाकरे म्हणाले…

    Aditya Thackeray: लाडकी बहीण योजनेत 164 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा उघड झाला आहे. यानंतर आता आदित्य ठाकरेंनी महायुतीच्या या योजनेवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी काय म्हटलंय?आणि कसा झाला आहे…

    Bacchu Kadu | कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर बांगड्या भरा; बच्चू कडू संतापले

    Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•20 Oct 2025, 2:15 pm बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली. या परिषदेत बच्चू कडू, महादेव जानकर, दीपक केदार इ. उपस्थित होते.…

    You missed