• Sat. Mar 14th, 2026

    mahayuti government

    • Home
    • उद्धव ठाकरेंचा ‘दगाबाज रे’ संवाद दौरा, अंबादास दानवेंची महायुती सरकारवर टीका!

    उद्धव ठाकरेंचा ‘दगाबाज रे’ संवाद दौरा, अंबादास दानवेंची महायुती सरकारवर टीका!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Nov 2025, 7:33 pm Follow राज्य सरकारने ३२ हजार कोटींचे पॅकेज अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केले. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मात्र ४ हजार, ५ हजार रुपये मिळाले आहेत. त्यामुळे…

    Bacchu Kadu | ३० जूननंतर १ जुलैला हंगामा होणार, आम्ही सोडणार नाही! कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं आव्हान

    Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•3 Nov 2025, 10:46 am Follow माजी आमदार बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी सरकारला सळो की पळो करून सोडलंय. कडूंच्या महाएल्गार आंदोलनानंतर सरकारकडून कर्जमाफीचा शब्द देण्यात आलाय.…

    ‘राजकीय वरदहस्ताशिवाय…’; लाडकी बहीण योजनेत 164 कोटींचा घोटाळा, आदित्य ठाकरे म्हणाले…

    Aditya Thackeray: लाडकी बहीण योजनेत 164 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा उघड झाला आहे. यानंतर आता आदित्य ठाकरेंनी महायुतीच्या या योजनेवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी काय म्हटलंय?आणि कसा झाला आहे…

    Bacchu Kadu | कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर बांगड्या भरा; बच्चू कडू संतापले

    Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•20 Oct 2025, 2:15 pm बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली. या परिषदेत बच्चू कडू, महादेव जानकर, दीपक केदार इ. उपस्थित होते.…

    ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांना दिलासा नाही; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

    Maharashtra Times•6 Oct 2025, 10:01 am शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी राजू शेट्टींनी केली. अन्यथा सरकारमधील नेत्यांची दिवाळी चांगली होऊ देणार नाही असा इशारा दिला. ओला…

    निलंगा तालुक्यात सर्वाधिक नुकसान, शेतकऱ्यांना मदतीची गरज, संभाजी पाटील निलंगेकरांकडून पाहणी

    Maharashtra Times•25 Sep 2025, 11:56 am अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यात खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.हाताला आलेले पीक पाण्यात गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत.लातूर जिल्ह्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान निलंगा तालुक्यात झाले…

    मुंबईतून मराठी माणसाचं अस्तित्व मिटवण्याचा डाव, माधुरी मांजरेकरांनी महायुतीला सुनावलं

    शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यव्यापी जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः रस्त्यावर उतरून यात सहभागी होणार आहेत. यादरम्यान शिवसैनिक देखील महायुतीविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरे गटाच्या पदाधिकारी…

    माधुरी मिसाळांचं पत्रातून आव्हान, राऊतांकडून राजीनाम्याचा इशारा; शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया

    मंत्री संजय शिरसाट व माधुरी मिसाळ यांच्या लेटर वॉरमुळे महायुतीतील वाद समोर आलाय. कॅबिनेट मंत्र्यांना सुचवून बैठका घ्या, असे पत्र शिरसाटांनी मिसाळ यांना लिहिलेले. यावर मुख्यमंत्री कार्यालयाला विचारून बैठका घेईन,…

    अर्ध्या एकरात काय करणार? आयुष्यभर शेती केलीय… शक्तीपीठाच्या विरोधासाठी शेतकरी रस्त्यावर!

    नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाला विरोध असतानाही राज्य सरकार हा महामार्ग….रेटत असल्याचा आरोप करत शक्तीपीठ विरोधी महामार्ग कृती समितीच्या वतीने…आज पुणे बेंगलोर व राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला.यावेळी संतप्त झालेल्या…

    वादे दिलेत ते पूर्ण करावेत, जानकरांनी महायुती सरकारविरोधात दंड थोपटले

    Maharashtra Times 12 May 2025, 10:42 am कधी महायुतीसोबत असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर आता नव्या वाट्यावर जाण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला स्थान मिळत नसल्याने…

    You missed