• Sun. Sep 6th, 2026

maharashtra farmer news

  • Home
  • सरासरी पावसाचा विषम वर्षाव; पिकं करपत असल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, या जिल्ह्यांनी चिंता वाढवली

सरासरी पावसाचा विषम वर्षाव; पिकं करपत असल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, या जिल्ह्यांनी चिंता वाढवली

छत्रपती संभाजीनगर : ऑगस्टमध्ये राज्यात फारसा दिलासादायक पाऊस नसल्याने भारतीय हवामान विभागाने उपाययोजनेसंदर्भात सूचना केली होती. राज्यात सरासरीच्या ८९ टक्के पाऊस झाल्याचे राज्य सरकारतर्फे शुक्रवारी सांगण्यात आले. मात्र सरासरीच्या या…

राज्यात मूग, उडीद उत्पादन घटणार; मान्सून उशिरा आल्याने पेरणीचा हंगाम वाया

Pune News : यंदाच्या हंगामात पावसाचे विलंबाने आगमन झाल्याने मूग आणि उडदाच्या उत्पादनात घट होण्याचा कयास आहे. तुरीची पेरणीही ८३ टक्क्यांइतकीच झाली आहे. राज्यात यंदा मूग, उडीद उत्पादन घटणार म.…

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! यंदा पेरणी करण्याची घाई करु नका; हवामानतज्ज्ञ काय म्हणाताहेत? जाणून घ्या

मुंबई : तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी… ठाणेकरांसाठी… पुणेकरांसाठी… आणि अवघ्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मान्सूनचा भिजका सांगावा आला आहे. येत्या ९ जूनच्या सुमारास तळकोकणात मान्सून दाखल होईल, असा होरा आहे; मात्र,…

You missed