आंबा काजू बोर्डासाठी १३०० कोटींची तरतूद; कोकण दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
Edited by टीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 9 Jan 2024, 2:07 pm Follow Subscribe Ratnagiri News: कोकणासाठी आपण आंबा काजू बोर्ड स्थापन केला असून, यासाठी पाच वर्षांसाठी…
आंबा काजू बोर्डासाठी तेराशे कोटी रुपयांची तरतूद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
म.टा.वृत्तसेवा,चिपळूण: कोकणासाठी आंबा काजू बोर्ड आपण स्थापन केला असून यासाठी पाच वर्षासाठी तेराशे कोटी रुपयांची तरतूद केल्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कोकणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॅलो पर्यटन स्थळांसाठी…
बराच वेळ लेक परतली नाही; कुटुंबाचा जीव कासावीस, पोलिसात धाव, मात्र नको तेच घडलं अन्…
रत्नागिरी: चिपळूण येथील शहरात ओझरवाडी येथे राहणाऱ्या दिशा मिलिंद माने या युवतीचा मृतदेह दापोली तालुक्यात पाळंदे समुद्रकिनारी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. घरी कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडलेली मुलगी संध्याकाळी…
कोकणच्या विकासासाठी ५०० कोटी, मुंबई-गोवा महामार्ग कधी पू्र्ण होणार? मुख्यमंत्री म्हणाले…..
म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून आत्तापर्यंत दोन कोटी एक लाख ९१ हजार ८०३ लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. २६ लाख लाभार्थींना १७०० कोटी लाभ रायगड जिल्ह्यात दिले…
दाऊदचं बालपण गेलेल्या रत्नागिरीतील घराचा होणार लिलाव, शेतजमिनींसाठी लागणार बोली
रत्नागिरी: कुख्यात गँगस्टर आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या आईच्या नावे असलेल्या चार मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुंबके इथे या चार मालमत्ता आहे.शेतजमिनीच्या रूपात असलेल्या चारही मालमत्ता…
रत्नागिरी, नांदेड ते परभणी काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद, वाहनधराकांच्या आजही रांगा
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…
खेळताना अचानक उलट्या, मग बेशुद्ध पडली, चार वर्षीय चिमुकलीचा उपचार दरम्यान मृत्यू
रत्नागिरी: लहान मुलांवर बाहेर खेळत असतानाही लक्ष ठेवावे लागते. लहान मुलांकडून अनावधानाने खातापिताना घडलेली एखादी चूकही थेट जीवावरती बेतू शकते. असाच काहीसा प्रकार रत्नागिरी शहरात घडला असून अचानक उलट्या होऊ…
शेतकऱ्याचा धाडसी प्रयोग! ओसाड जमिनीवर फुलवला भाजीचा मळा; घेतोय लाखोंचं उत्पन्न
रत्नागिरी: कोकणात ओसाड जमिनीचे क्षेत्र खूप मोठं आहे. पावसाळ्यातील भात, नाचणी पिकानंतर सगळीकडेच भाजीपाला किंवा अन्य पिकं घेतली जात नाहीत. पावसाळ्यातील भात, नाचणी या पिकानंतर भाजीपाला, कडधान्य पीक घेण्याचे प्रमाण…
नवजात बाळाला जन्मताच गंभीर आजार, कायमचं अंधत्व येण्याची भीती, डॉक्टर ठरले देवदूत
Edited by नुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Dec 2023, 12:45 pm Follow Subscribe Doctor Saved Newborn Baby: नवजात बाळाला गंभीर आजार, तात्काळ उपचार न केल्यास आयुष्यभराचं अंधत्व…
उच्चशिक्षित तरुणीनं बाळासमोर आयुष्य संपवलं; भावाच्या तक्रारीनंतर प्रकरणाला वेगळं वळण
रत्नागिरीतील चिपळूणमध्ये एका उच्चशिक्षित विवाहितेनं आत्महत्या केली. या प्रकरणात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात पती, सासू, सासरे आणि नणंदेचा समावेश आहे.