Edited by टीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 9 Jan 2024, 2:07 pm
Follow
Subscribe
Ratnagiri News: कोकणासाठी आपण आंबा काजू बोर्ड स्थापन केला असून, यासाठी पाच वर्षांसाठी १३०० कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.